ग्रामीण भागातील सर्व शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे नियोजन चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मोहन मते यांच्यासह ७ सदस्यांनी ‘नागपूर जिल्ह्यातील ३ सहस्र ९७५ शाळांपैकी १ सहस्र २५८ शाळांत विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध नाही’, यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.