“CHHAVA” Delhi Reaction : देहलीमध्ये युवकांनी अकबर आणि हुमायू नावाच्या रस्त्यांच्या फलकांना फासले काळे !

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर राजधानी देहलीमध्ये मोगल आक्रमकांच्या नावाचे रस्ते असणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतांना असे असू नये, अशीच हिंदूंना वाटते ! सरकारने तात्काळ ही नावे पालटली पाहिजेत !

हिंदु धर्माचे एकमेवाद्वितीयत्व !

‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमीष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’

संपादकीय : कुदळवाडी (पुणे) येथील अतिक्रमणाचा धडा !

अनधिकृत बांधकामे होऊ आणि वाढू देणारे पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी कठोर शिक्षेस पात्र !

ऐतिहासिक अभिव्यक्ती !

‘छावा’ने प्रत्येकाला हाती लेखणी घ्यायला लावली. हिंदूंनी आता ती लेखणी केवळ एका पोस्टपुरती मर्यादित न ठेवता राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील विचार समाजापर्यंत पोचवण्यासाठी ती नेहमी कार्यरत ठेवली पाहिजे.

हिंदूंना अंतिम संदेश : कोणत्याही किमतीत ध्येय साध्य करा !

आज रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

वीर सावरकर उवाच

आपण जर हिंदू म्हणून संघटित झालो नाही आणि मुसलमानांच्या मागण्या धुडकावून लावल्या नाहीत, तर या देशाचे तुकडे करण्याची मागणी केल्यावाचून ते रहाणार नाहीत.

भारतीय संघराज्य सहकार्याकडून स्पर्धेकडे !

प्रत्येक राज्य आणि तेथील लोक यांच्या भावनांचे प्रतिबिंब उमटेल, अशा व्यापक स्वरूपाचा परराष्ट्र व्यवहार व्हायला हवा !

साधू-संतांच्या साधनेचे आगळेवेगळे विश्व !

‘साधू आणि संत यांचे एक वेगळेच जग असते. बाहेरून सामान्य दिसणार्‍या या साधूंचेही अनेक नावे आणि प्रकार आहेत. काही साधू त्यांच्या हठयोगासाठी, तर काही त्यांच्या संप्रदायांच्या नावाने ओळखले जातात.

शक्ती, चैतन्य आणि आनंद यांचा स्रोत असलेल्या अन् साधकांना प्रेमाने आधार देणार्‍या सनातनच्या १२३ व्या समष्टी संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४३ वर्षे) !

गुरुदेवांच्या कृपेने मला पुणे आणि सातारा येथे पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्या वेळी मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याविषयीची सूत्रे दिली आहेत.

वैकुंठचतुर्दशी निमित्त झालेल्या दैवी सत्संगात साधिकांना शिव-विष्णु यांचे एकत्रित तत्त्व कार्यरत असल्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘७.११.२०२२ या दिवशी वैकुंठचतुर्दशी असल्याने त्यानिमित्त गुरुदेवांच्याच कृपेने विशेष दैवी सत्संग झाला. त्या दैवी सत्संगात कु. प्रार्थना पाठक यांनी सांगितलेला भावजागृतीचा प्रयोग आणि साधिकांनी सांगितलेली आत्मनिवेदनपर सूत्रे येथे दिली आहेत.