मंदिरे सामाजिक समतेची केंद्रे व्‍हावीत ! – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंदिरांमधून हिंदूंना धर्मशिक्षण मिळून हिंदू धर्माचरण करण्‍यास लागतील, अशी व्‍यवस्‍था निर्माण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असायला हवीत !

नाशिक येथील सनातनच्‍या साधिका कु. वैष्‍णवी गाजरे यांचा देशात चौथा क्रमांक !

त्‍यांनी या यशाचे सर्व श्रेय सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच आई-वडील आणि प्रेरणा देणारे नाशिकमधील सर्व साधक यांना दिले.

शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर मुख्‍यमंत्र्यांसह मान्‍यवर उपस्‍थित रहाणार !

यंदा सर्व शिवभक्‍तांना विनापास गडावर प्रवेश देण्‍यात येईल, अशी माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली. जुन्‍नर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आजपर्यंत एकच धर्म होता, आहे आणि राहील तो म्‍हणजे हिंदु धर्म ! – पुष्‍पेंद्र कुलश्रेष्‍ठ, ज्‍येष्‍ठ पत्रकार आणि विचारवंत

देवाची उरुळी येथे झालेल्‍या ‘हिंदु धर्मरक्षक’ मेळाव्‍यात ते प्रमुख वक्‍ते म्‍हणून बोलत होते. त्‍यांनी उपस्थित हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. या वेळी धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या धर्मवीरांना ‘गौरव पुरस्‍कार’ देण्‍यात आला.

भक्तीचे हे आहे महत्त्व !

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’

हे भारतीय कि मोगलांचे वंशज ?

हिमाचल प्रदेशाच्‍या सुजानपूर येथील मशिदीसमोर महाराणा प्रताप यांच्‍या पुतळ्‍याच्‍या स्‍थापनेला मुसलमान सुधारणा सभेने विरोध केला आहे. पुतळ्‍यामुळे द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते, असे सांगत तो दुसरीकडे कुठेतरी स्‍थापित करण्‍याची मागणी संघटनेने केली आहे.

संपादकीय : कायदा होईलही; पण ?  

गेली दीड सहस्र वर्षे महाराष्‍ट्रासह भारतात चालू असलेल्‍या ‘लव्‍ह जिहाद’च्‍या प्रकरणांमध्‍ये कुठेतरी शिक्षा होऊ शकेल, असा कायदा महाराष्‍ट्रात होऊ घातला आहे. त्‍यासाठी ७ सदस्‍यांची समिती स्‍थापन करून महायुतीच्‍या राज्‍य सरकारने एक सकारात्‍मक पाऊल अंतिमतः उचलले आहे. सरकार स्थापन झाल्याच्या काही दिवसांतच हे वृत्त ऐकायला मिळाल्याने भाजपला मत दिल्याचे हिंदुत्वनिष्ठ मतदारांना काही अंशी समाधान नक्कीच झाले … Read more

भारतीय परंपरेचा आदर्श !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या नेहमी भारतीय पारंपरिक पेहरावात, म्‍हणजे साडीत असतात. यंदाच्‍या वर्षीचा अर्थसंकल्‍प सादर करतांना नेसलेली फार पूर्वीपासून  चालत आलेल्‍या ‘मधुबनी’ या कलेपासून निर्माण केलेल्‍या साडीने अनेकांचे लक्ष वेधल्‍याचे दिसून आले. ..

कीर्तन शिक्षणाची आवश्‍यकता !

‘मनुष्‍य विद्वान असला, तरी तो उत्तम कीर्तनकार होऊ शकेल, असे नाही. कीर्तनात संहिता, सादर करण्‍याची पद्धत ही फार महत्त्वाची आहे. कीर्तन ही कला आहे आणि म्हणूनच ती शिकणे आवश्यक आहे, तसेच चांगले कीर्तनकार उत्पन्न होण्यासाठी या कलेच्या….