डॉक्टर, मला पंचकर्म करायचे आहे !
शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस (व्यवसाय) करणार्या वैद्यांना रुग्णांकडून येणारी ‘मला पंचकर्म करायचे आहे’, ही मागणी नवीन नाही. ‘नुसतेच पंचकर्म करायचे आहे’, अशी इच्छा असणारे अनेक रुग्ण चिकित्सालयात येत असतात.
शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस (व्यवसाय) करणार्या वैद्यांना रुग्णांकडून येणारी ‘मला पंचकर्म करायचे आहे’, ही मागणी नवीन नाही. ‘नुसतेच पंचकर्म करायचे आहे’, अशी इच्छा असणारे अनेक रुग्ण चिकित्सालयात येत असतात.
केवळ दोन मंतरलेली वाक्ये एकाने विजयाचा आरंभ आणि दुसर्याने पराजयाचा अंत. या दोन वाक्यांमध्ये दडली आहे, ‘महाराष्ट्राच्या हिंदुत्वाची विजयगाथा.’ पहिले वाक्य एका योगी पुरुषाने उच्चारले ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि हिंदूसिंह दचकून जागा झाला.
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक, म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. मोगल सत्तेच्या काळात ‘हिंदुस्थानातील मोगल साम्राज्य, म्हणजेच हिंदुस्थानचे सरकार’, असे समीकरण झाले होते.
सर्व हिंदूंनी नवरात्र आणि गणेशोत्सव यांप्रमाणेच ‘धर्मवीर बलीदानमास’ हिंदु धर्माचा अविभाज्य आचार म्हणून पाळला पाहिजे. हा मास कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर पाळणे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे, राष्ट्रकर्तव्य आहे आणि तीच खरी स्वातंत्र्याची प्रखर उपासना आहे !’
‘इलकल’ येथील सेवा लवकर झाल्यामुळे आम्ही तिथूनच ‘संडूर’ या गावी जाण्याचे ठरवले. रात्र होण्याच्या आधी आम्हाला तिथे पोेचायचे होते. ‘संडूर’ येेथील कार्तिकेयाचा डोंगर फार सात्त्विक आहे. येथे गेरू नावाच्या मातीचा डोंगर आहे. या डोंगरात खोदल्यावर आतमध्ये कार्तिकेयाचे पांढरे भस्म मिळते. हे भस्म हाताला अत्यंत मऊ लागते.
एकदा एके ठिकाणी सभास्थळी पुष्कळ उकाडा होत होता. त्या वेळी बाबांच्या मनात ‘थोडा पाऊस आला असता, तर वातावरण थंड झाले असते’, असा विचार आला. तेव्हा सभा झाल्यावर त्या ठिकाणी पाऊस आला. त्या वेळी ‘गुरुदेवांना आपल्या मनातील कळते’, असे वाटून बाबांची पुष्कळ भावजागृती झाली.
आई हे देवाचे रूप, आई हे पहिले गुरुरूप ।
लेकरांसाठी करते ती कष्ट खूप ॥
‘मला आश्रमात श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले. आश्रमात जर शिबिरे आयोजित केली जात असतील, तर त्यांमध्ये सहभागी होण्यास मी इच्छुक आहे.’
‘त्या वेळी पूर्णवेळ साधना करणे’, हे सर्व साधकांच्या कल्पनेच्या पलीकडचे होते; परंतु त्या वेळी एका साधकाने मला माझ्या घरातून पुष्कळ विरोध असतांनासुद्धा पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
‘प्रयोग करायला सांगितल्यावर मला प्रत्येक श्वासागणिक वेगवेगळा सुगंध आला.-सौ. अवनी संदीप आळशी