Bomb Threat Shahi Eidgah Mosque : मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवर असणारी शाही इदगाह मशीद बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक

धमकी देणार्‍याची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती

हिंदूंनो, यासाठी साधना करा !

‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास चीनला नक्षलवादी आणि साम्यवादी साहाय्य करतील. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास पाकला जिहादी साहाय्य करतील; पण हिंदूंच्या साहाय्याला देव सोडून कोण आहे ? देवाचे साहाय्य मिळवण्यासाठी हिंदूंनो, साधना करा !’

१ सप्टेंबर : स्वातंत्र्यदिन (तिथीनुसार)

भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन ‘१५ ऑगस्ट’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ला साजरा करा !

संपूर्ण देशात अशांवर बंदी हवी !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे आला हजरतच्या उरुसामध्ये (मुसलमानांच्या धार्मिक उत्सवामध्ये) सहभागी होण्यासाठी आलेले काही तरुण दुपारी खलील चौकात नमाजपठणासाठी रस्त्यावर बसले असता पोलिसांनी त्यांना हाकलून लावले.

संपादकीय – पर्यावरणप्रेम : हिंदुविरोधी अजेंडा !

हिंदूंचे सण आले की, ‘पर्यावरणाचे प्रदूषण’ या शब्दांचा इतका भडीमार केला जातो की, जणू सर्व प्रदूषण हिंदूंच्या सण-उत्सवांमुळेच होते. याचा बागुलबुवा इतका केला जातो की, महाराष्ट्र सरकारही आता ‘पर्यावरणपूरक उत्सव’ ही संकल्पना राबवायला लागले आहे !

हिंदुहिताचे कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे ! – श्री. मुन्नाकुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा, देहली.

काँग्रेसने बनवलेला ‘मंदिर कायदा’ रहित करून मुसलमानांनी बळकावलेल्या ३ लाख मंदिरांचे पुनर्निमाण करायचे आहे. हे सर्व कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे !

ज्योतिषशास्त्रानुसार येत्या ३ वर्षांत घटनात्मक हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्पष्ट संकेत ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती, एशिया चैप्टर, विश्व ज्योतिष महासंघ

येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राच्या आधारशीलेचे निर्माण करायला हवे. दैवी शक्तीही हिंदूंना साहाय्य करत आहेत. अशा वेळी हिंदूंनी गतीने हिंदुत्वाचे कार्य करण्याची आवश्यकता आहे.

आध्यात्मिक साधना नियमित केल्याने झोपेतील पक्षाघात दूर होऊ शकतो ! – शॉन क्लार्क, गोवा

झोपेतील पक्षाघातावर मात करण्यासाठी आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप नियमित करणे, तसेच अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जप वाढवणे यांसारखे उपाय प्रभावी आहेत.

साम्यवाद्यांनी हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करून नास्तिकतावाद पसरवला !

साम्यवाद्यांनी हिंदूंचा इतिहास पालटला. हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण करून त्यांनी हिंदूंमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आणि खोटा इतिहास त्यांच्यावर थोपवला.