माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद

राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह ७ जणांविरोधात खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : हेरॉईन विक्रीप्रकरणी तिघे अटकेत !; भ्रमणभाष चोरणारे, २ धर्मांध अटकेत !…

शिळफाटा रस्त्यावरील रुणवाल गार्डन, पलावा या गृहसंकुलातील ३ रहिवाशांच्या चारचाकीच्या काचा अज्ञाताने फोडल्या. त्यातील कारटेप आणि सामान असा मिळून २ लाख ९५ सहस्र रुपयांचा ऐवज चोरला. त्याने लोखंडी टोकदार वस्तूने या काचा फोडल्या.

हिंदूंनो, गुलामगिरीत रहाण्याऐवजी भगवंताचे भक्त व्हा !

‘हिंदूंनी धर्म सोडल्यामुळे १००० वर्षे मुसलमानांच्या, तर १५० वर्षे इंग्रजांच्या गुलामीत रहावे लागले, तसेच स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्यांना धर्मभ्रष्ट राजकारणी, पोलीस इत्यादींच्या गुलामीत रहावे लागत आहे. हिंदूंच्या सर्व अडचणींवरील एकच उपाय म्हणजे साधना करून भगवंताचे भक्त बनणे. भगवंत भक्तांचे रक्षण करतोच !’

देशातून जिहादी आतंकवाद कधी नष्ट करणार ?

पाकिस्तानातील जिहादी आतंकवादी फरहातुल्ला घोरी याने भारतातील आतंकवाद्यांच्या स्थानिक गटांना (‘स्लीपर सेल’ना) ‘भारतीय रेल्वे, इंधन आणि जल वाहिन्या (पाईपलाईन)…

संपादकीय : टेलिग्राम आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य !

डाव्या विचारसरणीने भारतावर लादलेली अभिव्यक्तीस्वातंत्र्याची भ्रामक कल्पना खोडून काढून भारताने देशहितावह कृती करणे आवश्यक !

गौरव मर्दानी खेळांचा !

समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास साहाय्यभूत असणार्‍या या मर्दानी खेळाचा गौरव खर्‍या अर्थाने तेव्हाच होईल, जेव्हा बहुसंख्य हिंदु युवक युवती त्यांच्या दैनंदिन जीवनात याचा अंगीकार करून त्यांच्यात लढाऊवृत्ती बाणवतील !

आता भारतात पहिल्यांदाच होणार अमेरिकन ‘जेट इंजिन’ची निर्मिती !

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍याच्या वेळी महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राज्यात असुरक्षित महिला डॉक्टर !

‘गेल्या ७-८ वर्षांपासून बंगाल सरकारची कुकृत्ये चर्चेत आहेत. सत्तेचा माज असलेल्या सरकारला त्याचा काही फरक पडत नाही; कारण मुर्दाड मने झालेली बंगालमधील जनता तृणमूल पक्षाला परत परत निवडून देते !

आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा !

आध्यात्मिकतेचा मनुष्यामध्ये जेवढा अधिक विकास होईल, तेवढा तो अधिक सामर्थ्यशाली बनेल आणि त्याचे हे सामर्थ्य शेवटपर्यंत टिकेल; म्हणून आधी आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा.