पुतळ्याच्या संदर्भात झालेली गोष्ट कमीपणाचीच ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पुतळ्यावरून कुणीही राजकारण करू नये. झाली ती गोष्ट कमीपणाची आहे. नौदलाच्या साहाय्याने पुन्हा मोठा पुतळा उभारू. ही गोष्ट राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही..

…अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी रस्त्यावर उतरतील ! – संतभूमी संरक्षक संघर्ष समिती

या वेळी मधुसूदन पाटील म्हणाले, ‘‘भंडारा आणि भामचंद्र डोंगर या संरक्षित स्मारकांविषयी वर्ष २०१२ मध्ये अध्यादेशात सुधारणा करून या संरक्षित स्मारकांवरील भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे

केवळ मुलींसाठीच ‘सातच्या आत घरात’ का ? ते मुलांसाठी का नाही ?

महिला सुरक्षेसाठी काय उपाययोजना आखण्यात याव्यात, याची शिफारस करण्यासाठी काही नावे सुचवण्याची सूचना खंडपिठाने महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना केली, तसेच ‘मुलांना लिंगसमानतेविषयी जागरूक करण्याचे काम समितीने करावे’, असे न्यायालयाने सुचवले.

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पंतप्रधानांसारखी सुरक्षा

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यापूर्वी त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची ‘झेड प्लस’ सुरक्षा होती

ढोल-ताशा वादनामुळे होणार्‍या त्रासासाठी आरोग्याची काळजी घ्या !

ढोल-ताशांच्या पथकातील वादक ढोल हा पोटाच्या खालच्या भागात बांधतात. त्यामुळे सातत्याने ढोलचे घर्षण होऊन जननेंद्रियांना इजा होण्याचे प्रकार घडतात.

राजगुरुनगर (पुणे) येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा बसण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

पुणे येथे विनयभंग प्रकरणी धर्मांध शिकवणी चालकावर गुन्हा नोंद !

धर्मांध शिक्षकांकडे शिकवणीसाठी आपल्या मुलींना पाठवायचे कि नाही, हे ठरवणे आवश्यक !

हिंदु संस्कृतीचे रक्षण केले, तरच हिंदु राष्ट्र मोठे होईल ! – स्वप्नील कुसाळे, ऑलिंपिक विजेता

पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. हिंदु संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वजण ‘जय श्रीराम’ म्हणतो, घोषणा देतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदु संस्कृती वाढली पाहिजे.

वन विभागाच्या सचिवांना सर्वाेच्च न्यायालयाकडून नोटिसा !

पुण्यातील पाषाण परिसरातील एका कुटुंबाच्या भूमीचे राज्य सरकारने अधिग्रहण केल्यानंतर त्यांना योग्य मोबदला दिला नसल्यामुळे त्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

दहीहंडी फोडतांना मुंबई आणि ठाणे येथे १२९ गोविंदा घायाळ !

उंच उंच मनोरे रचल्याने गोविंदा घायाळ होणे म्हणजे उत्सवाला लागलेले गालबोटच होय ! पारितोषिकांच्या हव्यासातून उत्सवाचे पावित्र्य कसे टिकून रहाणार ?