आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला आणि नाशिवंत साहित्य आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना लागू रहाणार नाही.

(म्हणे) ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद मुसलमानांना द्या !’

स्वातंत्र्यपूर्व काळातही मुसलमानांनी अशाच प्रकारच्या मागण्या केल्या होत्या. त्याचे भयंकर दुष्परिणाम सारा देश आज भोगत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती आयात होणार नाहीत, याकडे लक्ष ठेवा ! – आमदार विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड

राज्याबाहेरून येणार्‍या श्री गणेशमूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत कि नाहीत ? हे शोधून काढण्यासाठी मूर्तींचा उत्पादक कोण ? त्या कोठून आल्या ? पुरवठादार कोण ? वाहतूक करणार्‍या वाहनाचा क्रमांक आदी सर्व माहितींची नोंद ठेवावी.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्‍ट्रात ‘जनहितार्थ’ या गोंडस नावाखाली चालवली जात आहेत तोट्यातील ६० हून अधिक निष्‍क्रीय महामंडळे !

शासकीय मंडळे तोट्यात जाण्‍यास कारणीभूत असलेल्‍यांच्‍या वेतनातून हा तोटा भरून का घेऊ नये ? स्‍वतःच्‍या खिशातील पैसे जात नसल्‍यानेच सरकारी उद्योग तोट्यात गेले, तरी प्रशासकीय अधिकार्‍यांना त्‍याचे काही एक वाटत नाही !

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जनता एन्.आर्.सी. अभियान’ !

मुसलमानांचा जन्मदर हिंदूंच्या चौपट आहे. मुंबईत १० वर्षांनी हिंदू नामशेष झालेले असतील. या जनअसंतुलनावर उपाय म्हणजे जनता एन्.आर्.सी. ! या जनआंदोलनाचा आरंभ महाराष्ट्रातूनच करण्याचे कारण महाराष्ट्राला इतिहास आहे.

गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमासह पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

गणेशोत्सव मंडळांनी आगामी गणेशोत्सव सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कारवाईअभावी गुन्हेगारांना भीती नाही ! – डॉली शर्मा, प्रवक्त्या, काँग्रेस

राज्यात मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अर्ज सप्टेंबरपर्यंत स्वीकारणार !; मुंबईत लहान मुलीला मुलींकडूनच मारहाण !…

अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत.

गणेशोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर येथून २४५ एस्.टी. गाड्या जाणार ! – पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी

संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत येणार्‍या ८ ठिकाणांच्या अंतर्गत ४ ठिकाणी पहिल्या टप्प्यात ही उभारणी करण्यात येत आहे. यानंतर कन्नड आणि गंगापूर येथे उभारण्यात येणार आहे.