बांगलादेशासारखी स्थिती न होण्यासाठी हिंदूंनी किमान २ मुले जन्माला घालावी ! – गोविंद शेंडे, महाराष्ट्र आणि गोवा प्रांत क्षेत्र मंत्री, विहिंप

पूर्वी हिंदूंना किमान २ मुले असायची. कालांतराने एक मूल झाले. आता ‘लिव्ह इन रिलेशन’मुळे (विवाह न करता स्त्री आणि पुरुष एकत्र रहातात त्याला ‘लिव्ह इन रिलेशन’ असे म्हणतात) मूल होऊ न देण्याकडे कल आहे.

मुंबईत अनधिकृत प्लास्टिकवर कारवाईचा बडगा !

मुंबई तुंबवणार्‍या प्लास्टिक वापराचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी प्लास्टिकबंदीची घोषणाही करण्यात आली. या बंदीची कार्यवाही करतांना महापालिकेकडून कारवाईचा बडगाही उचलला जातो.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ !

‘‘स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि बलीदान याची जाणीव ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानातून होईल. या अभियानामुळे राष्ट्रप्रेमाची नवी उभारी येईल.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : इमारतीतून कुत्रा अंगावर पडल्याने ३ वर्षांच्या मुलीचा उपचाराच्या वेळी मृत्यू !; बीड जिल्ह्यात अद्याप मोठा पाऊस न झाल्याने पाणीसाठा अल्प !…

मुंब्रा येथे ‘चिराग मॅन्शन’ या ५ मजली इमारतीच्या गच्चीतून रस्त्यावरून जाणार्‍या ३ वर्षांच्या मुलीवर कुत्रा पडला. त्यामुळे उपचाराच्या वेळी या मुलीचा मृत्यू झाला.

आगामी काळात कांदा निर्यातीत अडसर येणार नसल्याची कांदा निर्यातदारांना आशा

बांगलादेशातील अंतर्गत अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका कांदा निर्यातदारांना आणि अप्रत्यक्षपणे कांदा उत्पादकांना बसणार आहे.

दिव्यांग बांधवांच्या समस्यांवर जाब विचारत आमदार बच्चू कडू यांनी अधिकार्‍याच्या कानशिलात लगावली !

९ ऑगस्ट या दिवशी येथे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी आणि दिव्यांग यांच्या प्रश्नावर एका मोर्चाचे आयोजन केले आहे. दुसरीकडे पोलिसांनी बच्चू कडू यांच्या मोर्च्याला अनुमती नाकारल्याचे वृत्त आहे.

विरोधकांना अडकवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अनिल देशमुख यांना आदेश !

‘‘अनिल देशमुख यांना त्यांच्या पक्षाने पैसे वसुलीचे ‘टार्गेट’ (लक्ष्य) दिले होते. यामध्ये केवळ मुंबईतून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगण्यात आले होते.

बांगलादेशातील हिंदूंवर झालेले अत्याचार आणि मंदिर तोडफोडीच्या निषेधार्थ मिरज येथे आंदोलन !

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीच्या निषेधार्थ ९ ऑगस्ट या दिवशी येथील महाराणा प्रताप चौक येथे दुपारी १२ वाजता हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘निषेध आंदोलन’…

शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ !

शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आर्.टी.ई.) खासगी शाळांमध्‍ये २५ टक्‍के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली आहे. त्‍यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्‍यांना ८ ऑगस्‍टपर्यंत प्रवेश घेण्‍याची संधी आहे.

‘सज्‍जनगड रन २०२४’चे आयोजन !

श्रीक्षेत्र सज्‍जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ आणि दिवेकर रुग्‍णालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘सज्‍जनगड रन २०२४’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या उपक्रमात सातारावासियांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभागी व्‍हावे, असे आवाहन आयोजकांच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.