सांगली येथे हिंदु तरुणीवर धर्मांतर अन् विवाह यांसाठी दबाव टाकणार्‍या २ धर्मांधांना अटक !

हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करून हिंदूंचा वंशविच्छेद करत असलेल्या धर्मांधांवर वचक बसवण्यासाठी हिंदूंचे प्रखर संघटन हवे !

धर्मांधाचा कॅफेत तरुणीवर बलात्कार !

धर्मांध हिंदु तरुणींवर वारंवार बळजोरी करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याचे दायित्व कंत्राटदार आणि अधिकारी यांचे !

पिंपरी शहरात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नवी सांगवी, चिखली आणि आकुर्डी परिसरांतील रस्त्यांवर ८८८ खड्डे आढळले आहेत. मागील वर्षी रस्ता झाला आणि पावसाळ्यामध्ये त्यावर खड्डे पडले

विशाळगडावरील अवैध बांधकामे हटवा ! – पुरातत्व विभागाचे प्रतिज्ञापत्र

विशाळगडाचा भाग हा वन विभागाच्या अखत्यारीत येतो. तरीही सरकारी भूमीवर अतिक्रमण करून रहिवासी आणि व्यावसायिक वापरासाठी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे विशाळगडाचे जतन करण्यासाठी त्यावरील अवैध बांधकामे हटवणे आवश्यक आहे ….

दुर्घटनेच्या चौकशीसाठी तज्ञ समितीची स्थापना !

राजकोट दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाचे तज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

राजकोट दुर्गावर शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी समितीची स्थापना !

नवीन पुतळ्याविषयीची संकल्पना, कामाचे स्वरूप, कार्यपद्धती यांचा अभ्यास ही समिती सरकारला सादर करेल. याविषयीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश सरकारने समितीला दिले आहेत.

‘एआय’चा दुरुपयोग रोखण्यासाठी जागतिक स्तरावर नियमावली सिद्ध करणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

डिजिटल व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी सायबर घोटाळ्यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न करू. जगभरात ‘एआय’चा गैरवापर होत आहे.

उड्डाणपुलावरून १० सप्टेंबरपूर्वी एकेरी वाहतूक चालू न केल्यास रेल्वेचे कामकाज बंद पाडणार ! – नितीन शिंदे, माजी आमदार

या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी हातात चाबूक घेऊन १० सप्टेंबरपूर्वी उड्डाणपुलावरून ‘एकेरी वाहतूक’ चालू न केल्यास रेल्वे विभागाचे कामकाज बंद पाडण्यात येईल, अशी चेतावणी दिली.

कोंढवा येथे धर्मांधाच्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर धाड !

प्रत्येक गुन्ह्यात आणि अनधिकृत कामांमध्ये धर्मांध पुढे आहेतच, हे देशासाठी घातक आहे ! अशा धर्मांधांवर देशद्रोह्याचा गुन्हा नोंद करून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

आसाम विधानसभेत मुसलमान कर्मचार्‍यांना शुक्रवारच्या नमाजाची २ घंट्यांची सुटी रहित !

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेतील मुसलमान कर्मचार्‍यांसाठी असणारी शुक्रवारच्या नमाजासाठी दिलेली २ घंट्यांची सुटी रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.