हिंदु संघटनांच्या विरोधातील न्यायालयीन प्रकरणे आणि त्यामागील षड्यंत्र !

कार्य उभारणीसाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि हे कार्य थांबावे म्हणून षड्यंत्रकारी देशी-विदेशी शक्तींनी सनातन संस्थेवर केलेले आघात थांबवण्यासाठी किंवा त्याचा परिणाम म्हणून भोगावे लागणारे कष्ट यांत पुष्कळ मोठे अंतर आहे !

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अन्वेषण यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया यांविषयी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केलेले विश्लेषण

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अधिवक्ता पुनाळेकर यांची अन्यायकारक अटक, साक्षीदारांच्या साक्षींमध्ये तफावत, न्यायालयात साक्ष देतांना दाभोलकर कुटुंबाची पलायनवादी भूमिका, तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात साक्षीदारांना मारहाण आणि दाभोलकर कुटुंबाची विकृत विचारसरणी, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

हिंदूंच्या नाशासाठी ‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्द राज्यघटनेत घुसडला !

या लेखात इंदिरा गांधींनी घोषित केलेली ‘आणीबाणी’ आणि त्या वेळी राज्यघटनेत घुसडलेला ‘निधर्मी’ शब्द यांविषयी पाहू. पुढच्या काळात भारतातील हा निधर्मीपणा या शब्दाचा अर्थ ‘मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंवर घोर अन्याय’, असाच झाला.

आझाद मैदान दंगल : महाराष्ट्राच्या मानहानीची लक्तरे १२ वर्षांनंतरही चव्हाट्यावरच !

आज मुंबईतील आझाद मैदान परिसरात धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीला १२ वर्षे पूर्ण होत आहेत ! १२ वर्षांनंतरही धर्मांधांना शिक्षा न होणे, हे महाराष्ट्र सरकार, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांच्यासाठी भूषणावह आहे का ?

रक्षाबंधनाचा व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी सात्त्विक राखीचा वापर करणे श्रेयस्कर !

राखी सात्त्विक अथवा असात्त्विक असणे यांचा राखीच्या स्पंदनांवर, तसेच ती बांधून घेणार्‍या व्यक्तीच्या प्रभावळीवर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यात आले.

हस्तरेषाशास्त्राची प्राथमिक ओळख

व्यक्तीच्या तळहातांवरील रेषा, म्हणजे तिच्या मेंदूचा आलेख असतो. व्यक्तीच्या मनात ६ मास सातत्याने एकच विचार येत असेल, तर तळहाताच्या विशिष्ट भागात त्याची रेषा सिद्ध होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेत घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धती आणि त्यांचा साधकांना होणारा लाभ !

मागील भागात परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांची शीघ्रतेने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा उत्सव अनेक ठिकाणी आयोजित करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके चालू करून साधकांना साधनेसाठी सतत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करायला शिकवणे’, हा भाग वाचला. आता त्याच्या पुढचा भाग पहाणार आहोत.    

साधकांच्या प्रगतीचा ध्यास असलेले सद्गुरु सत्यवान कदम (वय ६१ वर्षे) !

सद्गुरु सत्यवानदादांना रात्रंदिवस साधकांच्या प्रगतीचा ध्यास असतो.’

अध्यात्म शिकण्याचे टप्पे !

कथा, प्रवचने यांसारख्या माध्यमांतून केवळ वैचारिक स्तरावर अध्यात्म सांगणे आणि ग्रहण करणे, हे मानसिक स्तरावरील होते. हल्लीच्या शैक्षणिक पद्धतीनुसार अध्यात्म शिकण्याचा हा ‘बालवाडी’चा स्तर होतो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमात मला हिंदु संस्कृतीविषयी पुष्कळ नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.