भारतातील आजी-माजी जन्महिंदु क्रिकेटपटू गप्प का ?

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि हिंदु असणारे दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून ‘संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना …

संपादकीय : टिळा, टिकली आणि हिजाब !

कुंकू आणि टिकली हा भारताचा ‘सांस्कृतिक वारसा’; पण बुरखा, हिजाब यांच्या कट्टरतावादामुळे देशाला असलेला धोका जाणा !

भारतीय नागरिकत्व स्पष्ट करणारा कायदा हवा !

भारतात सापडणार्‍या जिहाद्यांचे नागरिकत्व रहित करण्यासाठी आपल्याकडे कायदा नाही. भारतीय नागरिक कोण ? हे स्पष्ट करणारा कायदा प्रथम करण्याची आवश्यकता आहे.

हिंदूंसाठी कुणी ‘ब्र’ ही उच्चारत नाही !

पॅलेस्टाईनसाठी भारतात घोषणाबाजी केली जाते; पण हिंदूंवर अत्याचार होत असतांना हिंदूंसाठी कुणी ‘ब्र’ ही उच्चारत नाही !

रायगड जिल्ह्यातील पनवेल रेल्वे ‘जंक्शन’वर समस्यांची जंत्री !

जर सध्याच्या व्यवस्थेत तळागाळातील (‘ग्राऊंड लेव्हल’च्या) छोट्या छोट्या निस्तरता येण्यासारख्या समस्याही वर्षानुवर्षे सोडवल्या जात नसतील, तर ‘स्मार्ट सिटी’, ‘आत्मनिर्भरता’ या संकल्पना केवळ कागदोपत्रीच ठरू शकतात !

साधक, वाचक, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, हितचिंतक आणि अर्पणदाते यांच्यासाठी सूचना

विविध रेल्वेस्थानकांवर या लेखात म्हटल्याप्रमाणे आणि त्याहीपेक्षा वेगळ्या अशा अनेक समस्या असू शकतात. याविषयी तुमचे काही अनुभव असल्यास पुढील पत्त्यावर कळवा.

भारत पुन्हा विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे !

भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या’ होऊनही त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया येत नाही. भारतात प्रतिवर्षी ३ कोटी गोवंश कापला जातो; परंतु हिंदू यावर सामूहिकरित्या आवाज उठवत नाहीत.

भारताची पुन्हा फाळणीच्या दिशेने वाटचाल ?

‘बरोबर ७७ वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट या दिवशी, म्हणजे १४ दिवसांनी आलेली रात्र फाळणीची रात्र होती. एकेकाळी अतिशय शक्तीशाली, वैभवशाली आणि संपन्न असलेल्या आपल्या अखंड भारताचे ३ तुकडे झाले.