महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपूर २०२४

नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) : धार्मिक क्षेत्रात राजकारणाचा हस्तक्षेप असणे योग्य नाही. धार्मिक क्षेत्र आणि राजकारण हे वेगवेगळे आहे. सरकारने धार्मिक स्थळे कह्यात घेणे आणि ती नियंत्रित करणे चुकीचे आहे.

मंदिरांवर सरकारी नियंत्रण असू नये, असे मत भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. १८ डिसेंबर या दिवशी येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी पत्रकारांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना मंगलप्रभात लोढा यांनी वरील मत व्यक्त केले.
विशेष न्यायालयाने आमदार टी. राजा सिंह यांची केली निर्दोष मुक्तता !
आजपर्यंत श्रीराममंदिरात दर्शनाला न गेलेले अखिलेश यादव म्हणत आहेत की, अयोध्येला रामनगरी बनवीन !
हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court
(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !