संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पुणे येथे उत्साहाने स्वागत !

स्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यांवर पुष्पवृष्टी करत, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. २ जुलै या दिवशी पालखी पुणे येथून प्रस्थान करेल.  

साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

‘ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’

काँग्रेसचे हे खरे स्वरूप हिंदू कधी जाणणार ?

‘जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते २४ घंटे हाणामारी आणि हिंसाचार यांत गुंतलेले असतात’, असे विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांनी आक्षेप घेतला.

संपादकीय : शरीयतनुसार शिक्षा !

कायदे केल्याने धर्मांध मुसलमान त्याचे पालन करतील, या भ्रमात न रहाता त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करायला हवेत !

जगातील समस्त दुःखाचे कारण म्हणजे दुर्बलता !

दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो, चोरी करतो, हत्या करतो आणि अन्य गुन्हे करतो, दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत (दरीत) पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्यूमुखी पडतो.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

रामजन्मभूमीच्याच इमारतीला भ्रष्ट करून बाबरी ढाचा म्हणून म्हणवले गेले. ती रामजन्मभूमी मुक्त करण्याचा उत्स्फूर्त प्रयोग हा जणू एक पुष्कळ मोठा आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे

योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व जाणा !

महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक अन् आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ‘योग’ हे व्यापक साधन आहे.

प्रसिद्धीची जीवघेणी हौस !

‘रील कल्चर’चा एवढा मोह एवढा आहे की, त्या नादात आपण आपली, तसेच समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची अपरिमित हानी करत आहोत, हे लक्षात येत नाही.

नालंदा विद्यापीठ म्हणजे भारताच्या सुवर्णकाळाचे पुनरुज्जीवन !

खिलजीने काफिरांच्या ज्ञानाचे भंडार असलेल्या नालंदा विद्यापिठाला आग लावली, तेथील गुरुजन आणि देश-विदेशातून आलेले विद्यार्थी यांची कत्तल केली. तिथल्या ग्रंथालयातील ९० लाख ग्रंथ ३ मास जळत होते.