वर्ष २०२४ च्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी करायच्या सेवांमध्ये येऊ शकणार्‍या अडचणी जाणून आणि प्रत्यक्षात आलेल्या अडचणी यांवर केलेले नामजपादी उपाय अन् त्यांचा झालेला परिणाम

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करायचे प्रत्येक कार्य म्हणजे एक प्रकारे सूक्ष्मातील युद्धच आहे.’ त्यामुळे ते आध्यात्मिक स्तरावर लढावे लागते.

समष्टी साधना करता येण्यासाठी आवश्यक असलेले गुण अंगी बाणवणे महत्त्वाचे असणे

श्री. आशिष जोशी यांनी समष्टी साधना करण्याविषयी त्यांच्या मनातील विचार सांगितल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या भ्रमणभाषवर गुरु आणि शिष्य यांची गोष्ट ऐकल्यावर साधकाचे साधना करण्यासंदर्भातील सर्व विकल्प दूर होणे

एकदा सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाका यांना मी बिंदूदाबन सेवा करत होतो. त्या वेळी त्यांनी भ्रमणभाषमध्ये एक ध्वनीफीत लावली होती. त्यातील १ – २ वाक्यांनी मला पुष्कळ अंतर्मुख केले. त्या संदर्भातील आत्मचिंतन सद्गुरु काकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे चिंतन योग्य आहे.’’…

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना मनातील त्रासदायक विचार सांगूया’, असा विचार आल्यापासून त्रासदायक विचार न्यून होऊन त्रासही उणावणे.

सतत आनंदी आणि उत्साही असलेल्या बडोदा (गुजरात) येथील श्रीमती शालिनी फाटक (वय ९० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती शालिनी फाटक यांच्याविषयी त्यांची मुलगी आणि नात यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

दलालांनी लावलेल्या विवाहानंतर धमकी देऊन नववधू जाते पळून !

अडचणीत आलेल्या तरुणांच्या जीवनाशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक !

राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली जाणार आहे. सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर निवृत्त होत आहेत. सुजाता सौनिक या भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८७ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

सातारा नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अतीसंपत्ती बाळगल्याविषयी गुन्हा नोंद !

गुन्हा नोंद करण्यासमवेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक !

इंद्रायणी नदीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आषाढी वारी सोहळा, कार्तिकी एकादशी यांव्यतिरिक्त वर्षभर भाविक आळंदीमध्ये येतात. भक्तीभावाने पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. याची नोंद घेत प्रशासनाने पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.