भगवद्गीतेमुळे जीवनातील समस्या सोडवण्यास मनोबल प्राप्त होईल ! – राजेंद्रप्रसाद मसुरकर
गीतेच्या वैशिष्ट्यांची ओळख करून घेऊन तिचे आचरण करण्यात भारतीय लोक न्यून पडत आहेत. गीतेचे पठण आणि अध्ययन करण्याकडे वळणार्यांची संख्या अल्प आहे.
गीतेच्या वैशिष्ट्यांची ओळख करून घेऊन तिचे आचरण करण्यात भारतीय लोक न्यून पडत आहेत. गीतेचे पठण आणि अध्ययन करण्याकडे वळणार्यांची संख्या अल्प आहे.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांची रावणाशी केलेल्या तुलनेचे प्रकरण
मद्रास उच्च न्यायालयाने या सर्वांना जामीन दिला होता.
यावरून जिहादी आतंकवादी देशाच्या आणि हिंदूंच्या मूळावर उठले आहेत, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सरकारने अशा आतंकवाद्यांसह त्यांना साहाय्य करणार्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजेत !
साधू-संतांना रस्त्यावर उतरायला भाग पाडणार्या ममता बॅनर्जी सरकारला एक दिवस हिंदू रस्त्यावर आणल्याविना रहाणार नाहीत !
अहमद हे २३ जून २०२१ पर्यंत बांगलादेशाचे सैन्यप्रमुख होते.
भारतात पुन्हा एकदा कोविड-१९ ची ३२४ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ‘केपी २’ची २९० प्रकरणे आणि ‘केपी १’ची ३४ प्रकरणे आहेत. या दोन्ही प्रकारांचा सिंगापूरमध्ये मोठा संसर्ग झाला आहे.
पुणे येथील कार अपघाताचे प्रकरण !
मद्रास उच्च न्यायालयाने उष्ट्या पत्रावळीवरील अंगप्रदक्षिणा घालण्याला अनुमती दिली आहे. या प्रथेवर मद्रास उच्च न्यायालयानेच वर्ष २०१५ मध्ये बंदी घातली होती.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन अनुज्ञप्तीसंदर्भात (‘ड्रायव्हिंग लायसन्स’संदर्भात) काही मोठे पालट केले आहेत. १ जूनपासून हे नवीन नियम लागू होणार असून यांतर्गत जनतेला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (‘आर्.टी.ओ.’त) जावे लागणार नाही.