स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित माफीपत्राचीच अधिक चर्चा होणे दुर्दैवी ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

सावरकरांसारख्या अनेक थोर क्रांतीकारकांनी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी स्वत:चे आयुष्य झिजवले. आता त्यातून सुराज्याची निर्मिती कशी होईल ?, हे आपले पुढचे ध्येय असले पाहिजे.

महाराष्ट्रातील मतदानात ३१ लाख ६८ सहस्र ३८९ एवढी वाढ !

वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्रात ५ कोटी ३८ लाख ३८ सहस्र ३८९ म्हणजे ६०.७१ टक्के इतके मतदान झाले होते. यावर्षी महाराष्ट्रात लोकसभेसाठी ५ टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानामध्ये एकूण ५ कोटी ७० लाख ६ सहस्र ७७८ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

आरोपी महिलेचे जामीन आवेदन उच्च न्यायालयाने फेटाळले !

२५ फेब्रुवारी या दिवशी शहरातील मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुला येथे एका चारचाकीने दोन युवकांना धडक देऊन त्यांना ठार केले. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपी रितिका उपाख्य रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अमान्य केला.

सांगली येथे कत्तलीसाठी नेणारी ६ गायींची वासरे गोरक्षकांनी पकडली !

गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोवंश रक्षणासाठी गोरक्षकांना प्रयत्न करावे लागणे, ही पोलिसांची निष्क्रीयताच !

हिंदुहितासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चिंतन आजही मूलगामी ! – सौ. मंजिरी मराठे

हिंदु समाज संघटन ही काळाची आवश्यकता असून कौटुंबिकता, सामाजिकता, राष्ट्रीयता, आर्थिक व्यवहार या गोष्टींत हिंदुत्वाचा विचार प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्याविना पर्याय नाही.

Ghaziabad Minors Rescued Slaughterhouse : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या पशूवधगृहावर धाड टाकून काम करणार्‍या ५७ अल्पवयीन मुलांची सुटका

या मुलांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यांना ‘गाझियाबादमध्ये नोकरी लावण्यात येईल’, असे सांगण्यात आले होते.

Tharoor’s Assistant Arrested : सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या स्वीय साहाय्यकाला अटक

अशा प्रकारची तस्करी त्याने पूर्वीही केली आहे का ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !

Pakistan Warns Nukes Ready : (म्हणे) ‘पाकिस्तानचे अणूबाँब सिद्ध !’

पाकिस्तान सरकारविषयी तेथील जनतेत प्रचंड रोष आहे. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाकिस्तान नेहमीच अशा प्रकारच्या धमक्या देत असतो.

Cows Rescued Bakri Eid : बकरी ईदला हत्या करण्यासाठी आणलेल्या १२ हून अधिक गायींची सुटका

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना, तसेच गोरक्षकांना जी माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ?

पेढे (चिपळूण) येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्र येथे कोकण पर्यावरण पर्यटन परिषद

कोकणात पेढे येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्र येथे कोकण पर्यावरण  पर्यटन परिषद आणि कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.