Haj Committee : राज्य हज समितीच्या ४ महिन्यांच्या खर्चासाठी ४० लाख रुपये निधी !

महाराष्ट्र राज्य हज समितीला एप्रिल ते जुलै २०२४ या ४ महिन्यांच्या कार्यालयीन व्ययासाठी राज्य सरकारने ४० लाख १९ सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे. या निधीपैकी ४० लाख रुपये हज समितीकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे.

Beaten to Death by Liquor Mafia : राजस्थानमध्ये दारू माफियांकडून एकाची हत्या !

देशातील प्रत्येक जिल्ह्यात दारू माफिया, वाळू माफिया, खाण माफिया यांसारख्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे अशा टोळ्यांचे अस्तित्वच सरकारने संपवले पाहिजे !

Pakistan In UN : नवीन भारत इतरांच्या घरात घुसून त्यांना मारत आहे ! – पाकचे राजदूत मुनीर अक्रम

पाक आणि अन्य देशांत भारतविरोधी आतंकवाद्यांच्या होत असलेल्या हत्यांवरून अक्रम यांनी हे विधान केले आहे.

Sacred water from Sarayu River : श्रीलंकेतील सीतामाता मंदिरात अयोध्येतील शरयू नदीच्या जलाद्वारे अभिषेक !

श्रीलंकेतील नुवारा एलिया या मध्यवर्ती प्रांतातील सीतामाता मंदिरात अयोध्येतील शरयू नदीच्या पवित्र जलाद्वारे अभिषेक करण्यात आला.

Tuljapur Donation Box Scam Case : तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश ! – अपर पोलीस महासंचालक

श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील ८ कोटी ४५ लाख रुपयांच्या ‘दानपेटी घोटाळ्या’चे प्रकरण

HC Judge Chittaranjan Das Farewell Speech: मी रा.स्व. संघामध्ये परत जाण्यास सिद्ध !

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चित्तरंजन दास हे २० मे २०२४ या दिवशी निवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की, ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे.

Water Shortage : महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई; २ सहस्र ९४९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा !

महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील २ सहस्र ९४९ गावांतील ७ सहस्र ६२३ वाड्यांमध्ये सद्यःस्थितीत ३ सहस्र ६५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून येथे विविध ठिकाणी ६९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे.

अल्पवयीन मुलाचे वडील असलेले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह ५ जणांना अटक !

कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून महागाडी चारचाकी गाडी अत्यंत भरधाव वेगाने चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीववरी २४ वर्षीय युवक आणि युवती या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

राज्याचा १२ वीचा निकाल ९३.३७ टक्के, कोकणाचा निकाल सर्वाधिक !

राज्याचा १२ वीचा निकाल ९३.३७ टक्के इतका लागला असून यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, म्हणजे ९७.५१ टक्के इतका आहे, तर मुंबईचा निकाल सर्वांत अल्प ९१.९५ टक्के इतका लागला आहे.

अवैधरित्या पिस्तूल बाळगणारे महंमद अस्कर आणि अब्दुल निसार या दोघांना अटक !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !