सांगलीत गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक !

येथील १०० फुटी रस्त्यावरील ‘हॅग ऑन कॅफे’त अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ सिद्ध करून अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

भ्रमणभाष बंद करूनही मतदान केंद्राच्या ठिकाणी नेता येणार नाही ! – निवडणूक आयोग

मतदान केंद्राच्या ठिकाणी भ्रमणभाष नेण्यावरून राज्यात काही ठिकाणी वादाचे प्रसंग ओढवले. या पार्श्वभूमीवर यापुढील लोकसभेच्या मतदानाच्या वेळी मतदान केंद्राच्या १०० मीटरपर्यंत भ्रमणभाष नेण्यावर …

मुंबईमध्ये अपंग आणि ज्येष्ठ यांना मतदानासाठी विनामूल्य वाहनाची सुविधा !

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई दक्षिण आणि दक्षिण-मध्य या मतदारसंघांत २० मे या दिवशी मतदान होणार आहे. या मतदानासाठी अपंग आणि ज्येष्ठ नागरिक यांना मतदानाला ने-आण करण्यासाठी प्रशासनाकडून..

अमरावती येथे ८ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६५ वर्षीय वृद्धावर गुन्हा नोंद !

तिवसा भागात ८ वर्षांच्या मुलीवर ६५ वर्षीय गणेश कोहळे या वृद्धाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

स्वतःच्या अल्पवयीन मुलाकडून अश्लील चित्रीकरण करून घेतल्याप्रकरणी महिलेसह प्रियकराविरोधात गुन्हा नोंद !

आईने आपल्या लहान मुलाकडून असा प्रकार करवून घेणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे ! अशा महिला ‘आई’ या नात्यासाठी कलंकच आहेत ! नीतीमत्ताहीन कृती केल्याप्रकरणी अशांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

१४५ कोटींच्या अपव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपीला भाग्यनगरमधून (हैद्राबाद) अटक !

नागपूर येथील समता सहकारी अधिकोषातील अधिकारी, कर्मचारी, अधिकोषांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांनी बनावट कर्जप्रकरणे सादर करून १४५ कोटी ६० लाख रुपयांचा अपव्यवहार केला होता.

शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे सानुग्रह अनुदान वाटप !

उंचगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने ३०० जणांना ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी अशा शासनाच्या..

अन्वेषणातील नवीन गोष्टी हा जामीन रहित होण्याचा निकष असू शकत नाही हे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘सरकारी पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित करण्यासाठी केलेले आवेदन न्यायाधिशांनी नाकारावे’, असा युक्तीवाद मुंबई येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.

काँग्रेसीकरणामुळे भारताची ५ दशके वाया गेली ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतासमवेत स्वातंत्र्य झालेले कितीतरी देश पुढे गेले. भारतीय कुठेही अल्प नव्हते; मात्र काँग्रेसने भारतियांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्लानुसार काँग्रेस विसर्जित केली असती, तर भारत ५ पट पुढे गेला असता.

एकमेकांकडे बघण्याच्या किरकोळ कारणावरून पुणे येथे ६ जणांकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या !

किरकोळ हत्या कारणावरून होणे, हे तरुणांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे द्योतक आहे.