महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॅफे बंद करण्यात येतील ! – शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त

महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे काही कॉफी दुकानांच्या नावाखाली मिनी लॉज, स्मोकिंग झोन आणि गैरकृत्य चालू झाले. ते त्वरित बंद करण्यात यावेत, तसेच महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॉफी दुकान उद्ध्वस्त…

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १६ कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका !

० मे या दिवशी जिल्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने १६ कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका केली आहे. या गुन्ह्यात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांचा समावेश करण्यात आला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कॅफेंची पडताळणी चालू !

कॅफेची तोडफोड केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विविध संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या नेत्यांनी अनधिकृत कॅफेवर कारवाई होण्यासाठी आंदोलनाची चेतावणी दिली.

पुणे अपघाताच्या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश !

पुणे येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने त्याच्या ‘ईव्ही पोर्शे’ कारने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान अभियंता असलेल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

ठाणे येथे १ लाखाहून अधिक मतदारांची नावे मतदारसूचीत नसल्याचा आरोप !

कल्याण येथे ८० सहस्रांहून अधिक नावे मतदारसूचीत नसल्याचे आढळून आले.  मतदारांकडे मतदानपत्र होते; मात्र मतदारसूचीत नाव नव्हते, असा सावळा गोंधळ होता.

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे नोंद !

साबुसिद्धीकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही सामाजिक माध्यमांद्वारे प्रचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

नाशिक येथे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर गुन्हा नोंद !

त्यांनी मतदान केल्यावर स्वतःच्या गळ्यातील हार इव्हीएम् यंत्राला घातला. त्याआधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजा करून वंदन केले होते.

Lok Sabha Elections Phase 5 : पाचव्या टप्प्यात देशभरात सरासरी ५७ टक्क्यांहून अधिक मतदान !

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे या दिवशी पार पडले. ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांतील लोकसभेच्या ४९ जागांवर मतदान झाले.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या ५ व्या टप्प्याचे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान !

भिवंडीमध्ये ४८.८९ टक्के, धुळे ४८.८१, दिंडोरी ५७.०६, कल्याण ४१.७०, मुंबई उत्तर ४६.९१, मुंबई उत्तर-मध्य ४७.३२, मुंबई उत्तर-पूर्व ४८.६७, मुंबई उत्तर-पश्चिम ४९.७९, मुंबई दक्षिण ४४.२२, मुंबई दक्षिण-मध्य ४८.२६,….

वर्साेवा (मुंबई) येथे भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद !

वर्साेवा मतदान केंद्रांच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला.