भेंडवळ (जिल्हा बुलढाणा) येथील ‘घट मांडणी’त यंदा पाऊस बरा असल्याचे भाकीत !

विदर्भातील भेंडवळमध्ये ३५० वर्षांपासून पावसाचे भाकीत करण्याची परंपरा आहे. याला ‘घट मांडणी’ असे म्हणतात. या वेळी जूनमध्ये अल्प पाऊस असेल. जुलैमध्ये सर्वसाधारण, तर ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडेल. सप्टेंबरमध्ये अवकाळीसह बरा पाऊसमान असेल’, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

Cyber Criminals Phone Blocked:केंद्रशासनाने सायबर गुन्हा करणार्‍यांचे २८ सहस्र २०० भ्रमणभाष संच केले ‘ब्लॉक’ !

दूरसंचार विभाग, गृहमंत्रालय आणि राज्य पोलीस सायबर विभाग हे आर्थिक फसवणुकीमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी एकत्र आले आहेत.

Israel Attack Against US Threat : अमेरिकेच्या धमकीकडे दुर्लक्ष करत इस्रायलकडून रफाहवर आक्रमण – १५ जण ठार !  

इस्रायली रणगाड्यांनी आधीच दक्षिणेकडून पूर्व रफाह येथे जाणारे मार्ग बंद केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘रफाहवर आक्रमण केल्यास शस्त्र पुरवठा रोखण्यात येईल’, अशी धमकी इस्रायलला दिली होती.

Congress Creates Fear Psychosis : काँग्रेसला पाकच्या अणूबाँबची भीती असल्यानेच ती पाकव्याप्त काश्मीरचा ताबा सोडण्यास सिद्ध ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर म्हणतात की, पाककडे अणूबाँब आहे आणि त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरविषयी बोलू नये !

Pakistan Happy For Kejriwal:(म्हणे) ‘केजरीवाल यांची सुटका संयत भारतासाठी चांगली बातमी !’

भारतात काँग्रेस कमकुवत होत असतांना पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करीत आहेत. काँग्रेस कमकुवत झाल्यामुळे पाकिस्तानी रडत आहेत. पाकिस्तान आणि काँग्रेस यांच्यातील मैत्री चव्हाट्यावर आली आहे.

Kareena Kapoor Pregnancy Bible:स्वतःच्या ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकाच्या नावातून ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

खान यांनी त्यांचे गर्भधारणेच्या वेळचे अनुभव सांगण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाच्या नावात बायबल जोडल्याने ख्रिस्ती धर्माच्या लोकांना वेदना झाल्या आणि त्यांच्या भावना दुखावल्या.

हिंदूंचे धर्मांतर आणि हिंदु देवतांची होणारी विटंबना थांबवा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांच्या ते लक्षात का येत नाही ?

पुणे येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा सेवानिवृत्त अधिकार्‍याचा आरोप !

असे पोलीस काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘ज्या पक्षाचा, विचारधारेचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासह मी जाणार नाही !’ – शरद पवार

३ टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान मोदी अस्वस्थ झाले आहेत. मोदींमुळे संसदीय लोकशाही संकटात आली आहे. मोदींनी केजरीवाल आणि सोरेन यांना कारागृहात टाकले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.