
भाग्यनगर (तेलंगाणा) : काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर म्हणतात की, पाककडे अणूबाँब आहे आणि त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरविषयी बोलू नये. पाकिस्तानकडे अणूबाँब असल्याच्या भीतीमुळे सर्वांत जुना पक्ष (काँग्रेस) पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचे नियंत्रण सोडू इच्छित आहे.

पाकिस्तान के एटम बम की धमकी देने वाला इंडी गठबंधन सुन ले… PoK हमारा है, इसे कोई नहीं छीन सकता। pic.twitter.com/FZxqnlh0rP
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) May 10, 2024
असे असले, तरी जनतेने काळजी करू नये. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या गोळ्यांना तोफेने उत्तर दिले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे झालेल्या एका प्रचारसभेत ११ मे या दिवशी केले.
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !