
भाग्यनगर (तेलंगाणा) : काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर म्हणतात की, पाककडे अणूबाँब आहे आणि त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरविषयी बोलू नये. पाकिस्तानकडे अणूबाँब असल्याच्या भीतीमुळे सर्वांत जुना पक्ष (काँग्रेस) पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचे नियंत्रण सोडू इच्छित आहे.

पाकिस्तान के एटम बम की धमकी देने वाला इंडी गठबंधन सुन ले… PoK हमारा है, इसे कोई नहीं छीन सकता। pic.twitter.com/FZxqnlh0rP
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) May 10, 2024
असे असले, तरी जनतेने काळजी करू नये. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या गोळ्यांना तोफेने उत्तर दिले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे झालेल्या एका प्रचारसभेत ११ मे या दिवशी केले.
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण