पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बेशिस्‍त कर्मचार्‍यांना पाठीशी घालणार्‍या विभागप्रमुखांवर कारवाई होणार !

कामचुकार कर्मचार्‍यांवर कारवाई न करणारे विभागप्रमुखच कठोर शिक्षेस पात्र आहेत. अजूनही कर्मचार्‍यांवर शाळेतील मुलांप्रमाणे लक्ष ठेवायला लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेवर संस्‍कार न केल्‍याचा परिणाम !

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी आणि आय.पी.एस्. अधिकारी रूपा यांचे अखेर स्थानांतर !

आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी सिंधुरी म्हणाल्या की, शिष्टाचारानुसार सरकारी अधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाऊ नये.

दारुल उलूम देवबंद शिक्षण संस्थेने दाढी केलेल्या ४ विद्यार्थ्यांची केली हकालपट्टी !

जो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आला आहे त्याने दाढी काढू नये. जो विद्यार्थी दाढी काढेल त्याची हकालपट्टी करण्यात येईल.इस्लाममध्ये दाढीला पुष्कळ महत्त्व आहे.

कनिष्ठ न्यायालयाने ४४ वर्षांपूर्वी लाचेच्या प्रकरणी दोषी ठरवलेल्या लिपिकाला राजस्थान उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले !

न्यायालयाने म्हटले की, आरोपीने लाच मागितली होती, हे सिद्ध करण्यास फिर्यादी पक्ष अपयशी ठरला आहे. केवळ पैशांची वसुली म्हणजे लाच मागण्याचा आधार होऊ शकत नाही.

विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे महाअभिषेक; गोरक्षकांचे सत्कार !

विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे भजन, जागर, महाअभिषेक, गोरक्षकांचे सत्कार, असे विविध कार्यक्रम पार पडले. समाधी मठाचे पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.

(म्हणे) ‘पाकमधील लाखो लोक भारतासमवेत चांगले संबंध चिंततात !’ – गीतकार जावेद अख्तर

पाकमधील राजकारणी, सैन्य, कलाकार, उद्योजक, तसेच सामान्य जनता भारताचा द्वेष करते. तेथील हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक भारताविषयी चांगले मत व्यक्त करत असतील. त्यामुळे असे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे !

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु राजे असून त्यांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय ! – श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु राजे असून त्यांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काळात गोहत्या, महिलांवरील अत्याचार, बलपूर्वक धर्मांतर आदी समस्यांवर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून कायमचा बंदोबस्त केला.

गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने घोषित करावा ! – सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महामंडळाची स्थापना व्हावी, संबंधित ठिकाणी अतिक्रमण होत असतांना जे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी कार्यरत होते, त्यांच्यावरही कारवाई होऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा.

उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्यासमवेत पर्यावरणपूरक कामांचा संकल्प करावा, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल- उदय सामंत