राज्यातील अनेक धार्मिक स्थळांभोवती मद्यालये आणि डान्सबार यांचा विळखा !

हिंदूंनी स्वतःच्या श्रद्धास्थानांच्या पावित्र्यरक्षणासाठी प्रशासनावर वैध मार्गाने दबाव आणायला हवा !

ग्रामदेवतेच्या मंदिराजवळील मद्यालयाला जिल्हाधिकार्‍यांनी अनुमती नाकारली !

श्रद्धस्थानाच्या पावित्र्यरक्षणासाठी संघटितपणे आवाज उठवणार्‍या कोतवडेवासियांचा आदर्श समस्त हिंदूंनी समोर ठेवावा !

किमान ४० देश टाकू शकतात ऑलंपिक खेळांवर बहिष्कार ! – पोलंडचे क्रीडामंत्री

पॅरिस येथे पुढील वर्षी होणार्‍या ऑलंपिक खेळांवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. पोलंडचे क्रीडामंत्री कामिल बोर्टनिझुक यांनी धमकावत म्हटले, ‘‘रशिया आणि बेलारूस यांच्या खेळाडूंना एका तटस्थ ध्वजाखालीही खेळू देण्याचा निर्णय झाल्यास किमान ४० देश ऑलंपिकवर बहिष्कार घालतील.

राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी पशूहत्या होऊ नये, याकरता ठळक सूचना फलक लावा ! – पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये संचालनालय यांचे पत्र

विशाळगडावर सर्रास पशूहत्या केली जाते आणि हे गेली अनेक वर्षे गडप्रेमी शासनास निवेदन, आंदोलन यांद्वारे सांगत आहेत. त्या संदर्भात कारवाईचे अधिकार असतांनाही आजपर्यंत विशाळगडावर चालू असलेल्या पशूहत्येच्या संदर्भात कारवाई का करण्यात आली नाही ?

(म्हणे) ‘भीक मागण्यापेक्षा एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात अणूबाँब घेतल्यास जग तुमच्यासमोर झुकेल !’ – मौलाना साद रिझवी, ‘तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’

अणूबाँब केवळ पाकिस्तानकडेच आहे, अशा आविर्भावात रिझवी बोलत आहेत, असेच लक्षात येते ! यातून त्यांचे ‘ज्ञान’ किती अगाध आहे, हेही लक्षात येते !

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून पंचतत्त्वांचे संवर्धन आणि लोकजागृती ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

सद्यःस्थितीत पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याने ‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ आयोजित केला आहे. त्याची ही पूर्वासिद्धता . . .

मुंबईत २६ नोव्हेंबरप्रमाणे आतंकवादी आक्रमण करण्याची ‘ट्विटर’द्वारे धमकी !

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ प्रमाणे आतंकवादी आक्रमण करण्याची धमकी ‘ट्विटर’वरून देण्यात आली आहे. गुजरातमधील जयुका नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचे समजते.

ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हे महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक ! – डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते

९६ वे अखिल भारतीय मराठी संमेलन वर्धा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – आध्यात्मिक उंचीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ साहित्यिक म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा आहेत. त्यांनी मराठीला साहित्याचा अमर ठेवा दिला. अन्य साहित्य आज आहे; पण काही दशकांनी वाचलेही जाणार नाही. या तिघांचे साहित्य मात्र कायम वाचले जाईल. त्या अनुषंगाने आळंदी, देहू आणि वर्धा ही साहित्यिकांची … Read more

नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘कंस्ट्रक्शन टाईम्स अ‍ॅवॉर्ड २०२३’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव !

नागरी विकासात केली उल्लेखनीय कामगिरी