नागपूर येथे तरुणाच्‍या हत्‍येप्रकरणी ७ जणांना जन्‍मठेप !

एका तरुणाच्‍या हत्‍येप्रकरणी येथील विशेष अ‍ॅट्रॉसिटी न्‍यायालयाने ७ फेब्रुवारी या दिवशी ७ दोषींना जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे. किरण उपाख्‍य विकी मेश्राम असे मृताचे नाव आहे.

हुबळी-गदग एक्‍सप्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत रहित !

कर्नाटकातील गुळेदगुंड ते बदामी या दुहेरी मार्गचे काम ७ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत हाती घेण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे सोलापूर ते हुबळी, हुबळी ते सोलापूर, सोलापूर ते गदग, गदग ते सोलापूर एक्‍सप्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत रहित करण्‍यात आली आहे.

कोयना प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या समितीच्‍या अध्‍यक्षपदी मंत्री शंभूराज देसाई !

कोयना प्रकल्‍पामुळे बाधित झालेल्‍यांच्‍या पुनर्वसनाविषयी काही प्रश्‍न प्रलंबित आहेत. याविषयी उच्‍चस्‍तरीय समन्‍वय समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

गाझियाबाद न्‍यायालयात घुसला बिबट्या !

येथील न्‍यायालय परिसरात अचानक बिबट्या घुसल्‍याने गोंधळ उडाला. यामुळे एका पोलिसासह ६ हून अधिक लोक घायाळ झाले. बिबट्या घुसल्‍याची माहिती सर्वत्र पसरल्‍यावर अधिवक्‍त्‍यांनी त्‍यांची कार्यालये बंद केली.

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात सनातनचे योगदान मोठे ! – अधिवक्‍ता प्रेमचंद्र झा, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, आदित्‍य वाहिनी

‘आदित्‍य वाहिनी’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष आणि ‘गोवर्धन पुरी पीठा’चे राष्‍ट्रीय कार्यक्रम प्रभारी अधिवक्‍ता प्रेमचंद्र झा यांची भेट सनातन संस्‍थेच्‍या साधकांनी घेतली. यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.

शालेय अभ्‍यासक्रमामध्‍ये अध्‍यात्‍माचा समावेश आवश्‍यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘राधा माधव इंटर महाविद्यालया’मध्‍ये शिक्षकांना ३० जानेवारी या दिवशी केले. या मार्गदर्शनाचा अनेक शिक्षकांनी लाभ घेतला.

प्रवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठीची सदोष ऑनलाईन यंत्रणा राज्यशासन दुरुस्त करणार !

परिवहन आयुक्त कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालये येथील तक्रार निवारण प्रणाली अन् ‘मोबाईल ॲप’ यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्यशासनाने एका वर्षासाठी २२ लाख ७४ सहस्र ६५७ रुपये संमत केले आहेत, तसेच हे हाताळण्याचे दायित्व ‘महाआयटी’कडे देण्यात आले आहे.

उदयपूर (राजस्थान) येथे बजरंग दलाशी संबंधित व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या

हिंदुबहुल देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्या लज्जास्पद !

संकटाच्या वेळी भारताने खरी मैत्री निभावली ! – श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने

संकटाच्या वेळी भारताने आमच्याशी खरी मैत्री निभावली, असे विधान श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी येथे केले. ‘टाटा टिस्कॉन डीलर कन्वेंशन २०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते.