चोपडा येथील ‘पोद्दार इंटरनॅशनल’ ही अनधिकृत शाळा बंद करण्यासंदर्भात गट शिक्षणाधिकार्‍यांकडून नोटीस !

पोद्दार शाळेने वेगळ्या उद्देशाने हा वातावरण दूषित करणारा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे शाळेचे विश्‍वस्त, तसेच संबंधित शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट पहाण्यास प्रेक्षकांचा स्पष्ट नकार !

‘हिंदू जागृत होत असून देवतांची विटंबना करणार्‍या आणि भारताविषयी अनुद्गार काढणार्‍या अभिनेत्याला जागा दाखवून देण्यास सिद्ध आहेत’, हेच यावरून स्पष्ट होत आहे !

चीनचा अत्याधुनिक क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिका आणि भारत यांच्यासाठी ठरू शकतो संकट !

अमेरिकेलाही लक्ष्य करण्याची क्षमता चीनला प्राप्त !

‘इसिस मोड्यूल’ प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांवर झालेली कारवाई अपसमजातून !

हे सत्य असेल, तर ‘एवढ्या मोठ्या अन्वेषण यंत्रणेकडून अपसमजातून कारवाई कशी होऊ शकते ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

धर्मांधांनी झारखंडमधील ५ सरकारी शाळा बंद करण्यास भाग पाडले !

मुजोर धर्मांध हे कायदा, सरकार आदी कशालाही जुमानत नाहीत, हे लक्षात येते ! अशांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?

भाजपकडून स्थानिक पक्ष संपवण्याचे घृणास्पद कारस्थान चालू आहे ! – उद्धव ठाकरे

संजय राऊत यांच्याविषयी मला अभिमान आहे. ते माझे मित्र असून निर्भीड शिवसैनिक आहेत. त्यांचा गुन्हा काय आहे ?

नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणार्‍या अधिवक्त्यांना ठार मारण्याची पाकिस्तानमधून धमकी

प्रतिदिन पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे, हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे होत आहे; मात्र भारतातील हिंदूंकडून धर्मांधांच्या विरोधात वैध मार्गानेही काही कृती होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील रुग्णालयाला लागेल्या भीषण आगीत ८ जण मृत्यूमुखी

मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी ५ रुग्ण आणि रुग्णालयाचे ३ कर्मचारी यांचा समावेश आहे, तर १२ हून अधिक जण यामध्ये घायाळ झाले आहेत.

नरेल (बांगलादेश) येथील आक्रमणात सत्ताधारी अवामी लीग पक्षाच्या नेत्यांचा हात

नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंना सुरक्षा पुरवण्यासाठी प्रयत्न करावा !

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा डाव पोलिसांनी उधळला

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवरकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !