जगातील सर्वांत प्राचीन नद्यांपैकी एक ३४६ कि.मी. लांबीच्या थेम्स नदीचा किनारा कोरडाठक्क पडण्याच्या मार्गावर !

ब्रिटनने त्यांच्या देशातील १४ पैकी ८ भाग दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. त्यात डेवोन, कॉर्नवाल, सॉलेंट, साऊथ टाऊ, केंट, दक्षिण लंडन, हर्ट्स, उत्तर लंडन, ईस्ट एंग्लिया, थेम्स, लिंकनशायर, नॉर्थम्प्टनशायर आणि मिडलँड्स या भागांचा समावेश आहे.

केरळमधील शाळांमध्ये गुजरात दंगल आणि मोगल काळ यांविषयीचा अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्याची शिफारस !

विद्यार्थ्यांना ‘गुजरात दंगली’विषयी माहिती देणाऱ्या केरळमधील साम्यवादी सरकारने याच दंगलीपूर्वी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना जाळून मारल्याच्या ‘गोध्रा घटने’विषयी माहिती दिली आहे का ? यावरून केरळ सरकारचा पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो !

भारत श्रीलंकेला देणारा समुद्रावर लक्ष ठेवणारे ‘डोर्नियर’ विमान

एकीकडे श्रीलंकेने पाकची युद्धनौका आणि चीनची गुप्तहेर नौका यांना त्याच्या बंदरावर येण्यास अनुमती दिली असतांना दुसरीकडे भारताने श्रीलंकेला अशा प्रकारचे सैनिकी साहाय्य करणे किती योग्य आहे ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !

भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा उद्देश ! – जैश-ए-महंमदचा आतंकवादी हबीबुल

हिंदूंनो, भारत पुन्हा एकदा इस्लामी राजसत्तेच्या नियंत्रणात जाण्याआधी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

सलमान रश्दी यांच्यावरील आक्रमणात आमचा हात नाही ! – इराण

न्यूयॉर्क येथे १२ ऑगस्टला एका कार्यक्रमात भारतीय वंशाचे मूळचे अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणात आमचा हात नाही, असा खुलासा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.

इम्रान खान यांनी पुन्हा केले भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर येथील एका सभेमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांचा व्हिडिओ दाखवून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पुन्हा एकदा कौतुक केले.

जिहादी आतंकवाद्यांचा ठावठिकाणा शोधून देतांना वीरमरण आलेल्या सैन्य दलाच्या श्‍वानाला मरणोत्तर पुरस्कार !

जिहादी आतंकवाद्यांचा शोध घेतांना ‘एक्सल’ याला एका घरात पाठवण्यात आले होते. आतंकवाद्यांनी श्‍वानावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला; मात्र या घरात आतंकवादी लपले आहेत, हे सैन्याला कळले आणि सैन्याने आतंकवाद्यांना ठार मारले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून जनतेला पाच संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन

आपल्याला आपल्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. देश यापुढे ‘पंचप्राण’ आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची ‘विकसित राष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिला प्राण आहे. दुसरा प्राण गुलामीचा अंश बाहेर काढणे, हा आहे.

कर्नाटकातील भाजप सरकारच्या विज्ञापनांमध्ये नेहरूंच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र

भाजप सरकारने काय चुकीचे केले ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेसने आतापर्यंत वाळीत टाकले त्याविषयी कॉग्रेसवाले का बोलत नाहीत ? आता जर सावरकर यांना कुणी न्याय देत असेल, तर ती राष्ट्राभिमान्यांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे !

राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन कसे हवे ?

‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले