आतंकवादी दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुरेशी याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक

कुरेशी याला ‘सलीम फ्रूट’ या नावानेही ओळखले जाते.

खारघर (नवी मुंबई) येथे धर्मांधांकडून वृत्तपत्र छायाचित्रकाराला डांबून ठेवून टँकरखाली चिरडण्याची धमकी !

अनधिकृत गोष्टी करून वर ‘आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही’, या वृत्तीमुळे धर्मांध मुजोर झाल्याचे दिसून येत आहे.

अयोध्येतील मुसलमान महाविद्यालयात कुराण-हनुमान चालिसावरून वाद

महाविद्यालयाने केवळ हिंदु विद्यार्थ्यांना काढून टाकले ,वाद चिघळल्यावर मुसलमान विद्यार्थ्यांनाही काढले

बांगलादेशात शितलादेवीच्या मंदिरातील मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड : चौघांना अटक

‘इस्लामी देशांमध्ये अशा घटना घडल्यावर त्यांना भारत सरकार जाब का विचारत नाही ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

एका महिलेवर ती अल्पवयीन असतांना बलात्कार करणार्‍या २ मुसलमानांना २८ वर्षांनंतर अटक

अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य !

देहली उच्च न्यायालयाने स्वयंसेवी संस्थेला ठोठावला १० लाख रुपयांचा दंड !

स्वयंसेवी संघटना बांधकाम कंत्राटदार आणि त्याच्याशी संबंधित नागरिक यांना धमकावण्यात गुंतली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

हिंदुद्वेषी नियतकालिक ‘द वीक’ने प्रकाशित केले भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अश्‍लाघ्य चित्र !

हिंदु देवतांचे विडंबन करणारी ‘द वीक’सारखी नियतकालिके कधीतरी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांचा अनादर करतात का ? हिंदूंच्याच पैशांवर मोठ्या झालेल्या अशा नियतकालिकांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना वठणीवर आणले पाहिजे !

पुढील सुनावणीपर्यंत ‘आरे’ वसाहतीतील एकही झाड तोडू नका !

‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने अडचण ठरणार्‍या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली होती. छाटणीच्या नावाखाली आरेमध्ये अवैधरित्या झाडे तोडल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पहाटे किंवा सायंकाळी उशिरा नोटिसीविना अवैध बांधकामांवर कारवाई नको ! – देहली उच्च न्यायालयाचा आदेश

न्यायालयाने देहली विकास प्राधिकरणाला ‘अवैध बांधकामे पाडतांना संबंधितांना पुरेसा वेळ दिला पाहिजे, जेणेकरून त्यांना पर्यायी व्यवस्था करता येऊ शकेल’, असाही आदेश दिला आहे.

शाळांना रविवारऐवजी शुक्रवारची सुटी, म्हणजे झारखंडची इस्लामीकरणाच्या दिशेने वाटचाल !

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. हे जिल्हे बांगलादेशच्या जवळ असल्याने असे झाले आहे. याद्वारे झारखंडचे इस्लामीकरण होत आहे.