(म्हणे) चित्रपटाला ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे, हा इस्लामोफोबिया !’ – राणा अय्युब, पत्रकार
भारतात लोकसंख्यावाढ नेमकी कुणामुळे होत आहे, हे सर्वश्रुत असतांना त्यात ‘इस्लामफोबिया’ कुठे आला ?
भारतात लोकसंख्यावाढ नेमकी कुणामुळे होत आहे, हे सर्वश्रुत असतांना त्यात ‘इस्लामफोबिया’ कुठे आला ?
तुला जर महाराष्ट्रात रहायचे असेल, तर तू छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि सर्व संत यांची नावे घेतली पाहिजेत.
एक सहस्र कोटी रुपयांहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांना ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती.
प्रत्येक हिंदूने राष्ट्रप्रेमी हिंदूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदुविरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी !
मावळते उपराष्ट्र्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम्. व्यंकय्या नायडू यांना ८ ऑगस्ट या दिवशी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य खासदार यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.
एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होईपर्यंत प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस झोपले होते का ?
ग्रीक, रोमन, मेसोपोटॅमिया, अजटेक, मयान आणि प्राचीन इजिप्त या संस्कृती लयाला गेल्या; परंतु सर्व प्रकारची आक्रमणे झेलूनही सनातन धर्म केवळ वाचलाच नव्हे, तर आजही शक्तीशाली आहे.
विवाहित हिंदु महिलेसमवेत जवळपास ३ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून लग्न करण्यास नकार दिल्याच्या प्रकरणी फिरोज सलमानी याची संतापलेल्या महिलेने वस्तराने गळा चिरून हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे.
उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असा निर्णय प्रत्येक राज्यांनी घ्यायला हवा !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांध सातत्याने कावड यात्रेकरूंवर आक्रमण करण्याचे धाडस कसे दाखवतात ? काँग्रेस आणि अन्य हिंदु विरोधी राजकीय पक्षांच्या राज्यांत हिंदूंची स्थिती काय असते, याची यावरून कल्पना येते !