
नवी देहली – संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरला गदारोळात संपले. या अधिवेशनात २० दिवस कामकाज न झाल्याने अंदाजे ८४ कोटी रुपयांची हानी झाली. संसदेच्या कामकाजावर प्रति मिनिट सुमारे २ लाख ५० सहस्र रुपये खर्च होतात.
लोकसभेत केवळ ६१ घंटे ५५ मिनिटे आणि राज्यसभेत ४३ घंटे ३९ मिनिटे कामकाज झाले. हा फार अल्प कालावधी आहे. याचा अर्थ असा की, लोकांसाठी महत्त्वाच्या सूत्रांवर संसदेत पुरेशी चर्चा होऊ शकली नाही.
संपादकीय भूमिकाजनतेचा हा पैसा गदारोळ घालणार्या प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून वसूल केला, तरच त्यांना जाणीव होईल ! तरीही ते गदारोळ घालत असतील, तर त्यांची खासदारकी रहित करण्याचा कठोर निर्णय घेणे आता आवश्यक झाले आहे ! असे केल्यानेच संसदेचे महत्त्व कायम राहील ! |
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !