श्रीकृष्णजन्मभूमीवर आरतीची अनुमती नाकारली !

अखिल भारत हिंदु महासभेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती मागणी : उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती हिंदूंना मिळाली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या मुसलमान तरुणाला धर्मांधांकडून अमानुष मारहाण

मुसलमान धर्म सोडून कुणी हिंदु धर्मात येत असेल, तर पोलिसांना तो ‘मानसिक रुग्ण’ कसा काय वाटतो कि पोलीस मानसिक रुग्ण आहेत ? असा प्रश्‍न उपस्थित होतो. भाजपचे सरकार असतांना पोलिसांची अशी मानसिकता असणे हिंदूंना अपेक्षित नाही.

हिंदूंना देवतांच्या मूर्ती स्थापित करून पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

भूतकाळातील चुका वर्तमान आणि भविष्य यांची शांतता भंग होण्याचा आधार होऊ शकत नाही ! असे सांगत साकेत न्यायालयाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ कायद्याच्या आधारे कुतुबमिनार परिसरातील मंदिरात मूर्ती ठेऊन पूजा करण्याची मागणी नाकारली.

(म्हणे) ‘भारतात रा.स्व. संघाची ब्राह्मण्यवादी विचारसरणी अल्पसंख्यांकांना बाजूला लोटत आहे !’

पाकने तेथील अल्पसंख्यांकांचा विशेषतः हिंदूंचा जो वंशसंहार गेली ७४ वर्षे होत आहे, त्यांचे रक्षण करण्याकडे लक्ष द्यावे ! जिहादी आतंकवादी, जिहादी विचारसरणी आणि प्रत्यक्ष कृती, हे तेथील अल्पसंख्यांकांना ठार मारत आहे, याविषयी इम्रान खान गप्प का ?

(म्हणे) ‘हेलिकॉप्टरच्या अपघातामागे भारतीय सैन्याचा बेशिस्तपणा उत्तरदायी !’

असे खोटे आरोप करून भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा चीनचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्या निधनावर गोव्यातील अविनाश तावारिस याची आक्षेपार्ह ‘पोस्ट’ !

तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांविषयी आक्षेपार्ह विधान करणे हा राष्ट्रद्रोहच ! यालाही आता काही अतीशहाणे बुद्धीवादी ‘विचार स्वातंत्र्य’ ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ वगैरे गोंडस नावाने पाठीशी घालतील ! यातून भारतात बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूच अधिक, हे सिद्ध होते !

सांगलीच्या सुप्रसिद्ध श्री गणेश दुर्गाच्या महाद्वाराची दुरवस्था !

‘‘या परिसरात खोक्यांना तेथून हटवणे आवश्यक आहे. महाद्वार हा सांगलीचा ऐतिहासिक ठेवा असून या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासन अन् श्री गणपति संस्थानने लक्ष देण्याची नितांत आवश्यक आहे.’’

श्री महालक्ष्मी मंदिरातील झुंबरांसमोरील अडथळे दूर केल्याने दगडी झुंबर उजेडात !

श्री महालक्ष्मी मंदिरातील काही भागांत दगडी झुंबरांच्या समोर अडथळे असल्याने ती दिसत नव्हती. हे लोखंडी अडथळे दूर करून झुंबरे दिसण्यासाठी तिथे प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे ऐतिहासिक दगडी झुंबरे उजेडात आली आहेत !

‘म्हणे, साम्यवाद !

शरीर, मन, बुद्धी इत्यादी कोणत्याही गोष्टींच्या संदर्भात जगातील ७५० कोटींपैकी कोणत्याही दोन व्यक्तींत साम्य नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले