कानपूर (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे नेते आणि उद्योगपती पियूष जैन यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी संपत्ती जमा केली जात होती, तोपर्यंत आयकर विभाग आणि अन्य सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? देशात असे किती नागरिक असणार ज्यांनी अशा प्रकारे बेहिशोबी संपत्ती जमा केली आहे ! त्यांच्यावर कधी कारवाई होणार ?

रझा अकादमीवर बंदी का घातली जात नाही ?

विधानसभेत भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचा घणाघात !
‘जो हिन्दू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा !’ – आमदार मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

भारतीय आस्थापनांच्या विमानांमध्ये भारतीय संगीत वाजवा !

मुळात अशी विनंती का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून यासाठी नियम करणे आवश्यक आहे. आतापर्यंच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी असे न करणे, हे  लज्जास्पद होय !

‘ओमिक्रॉन’चा वाढता प्रसार पहाता उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार करावा !

जर निवडणुकांच्या प्रसारामुळे आणि सभांमुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ होणार असेल, तर ही निवडणूक पुढे ढकलणे आवश्यकच आहे ! हे का सांगावे लागते ?

लुधियाना येथील बाँबस्फोटामागे खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसाचा हात असल्याची शक्यता

बंदी घालण्यात आलेली असतांनाही खलिस्तानी संघटना तिच्या कारवाया कशा काय करू शकत आहे ? काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही का ?

देहली येथे हिंदु तरुणाची हत्या करणार्‍या रमझान अली याला अटक !

‘मॉब लिंन्चिंग’च्या (जमावाकडून केलेल्या हत्येच्या) नावाने हिंदूंवर आरोप करणारे धर्मनिरपेक्षतावादी, पुरोगामी आणि बुद्धीवादी हिंदु युवकाच्या हत्येचा निषेधही करणार नाहीत, हे लक्षात घ्या !

केरळमधील माकपच्या सरकारमधील हज मंत्री सरकारी पैशांतून अमेरिकेत घेणार उपचार !

स्वतःच्या वैद्यकीय उपचारांसाठी जनतेच्या करातून पैसे खर्च करणार्‍या मंत्र्यांना निवडून देणार्‍या केरळमधील जनतेला ही शिक्षाच होत !

कर्नाटक विधानसभेत धर्मांतरविरोधी विधेयक संमत !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार असतांना आता त्याने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

श्री तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात डान्सबार चालवणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदारांची मागणी !
डान्सबारचा परवाना रहित करण्यात आल्याची गृहराज्यमंत्र्यांची माहिती !

(म्हणे) ‘सध्याचे सरकार देशाला सांप्रदायिक बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे !’ – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

काश्मीरमधील धर्मांध हे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ते धर्मांध वृत्तीचे असल्याने अजूनही हिंदू काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ?