जनरल रावत यांच्या मृत्यूविषयी सामाजिक माध्यमांवरून आनंद व्यक्त !

भारताच्या सैन्यदलप्रमुखाच्या मृत्यूविषयी अशा प्रकारचा विद्वेष पसरवणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाखाली खटला चालवून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर अवैध ठरवले जावे ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

सनातन धर्म हा महान धर्म आहे. सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत.

षड्रिपूंना दूर करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून आनंद प्राप्ती करणे शक्य ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

आपण विज्ञानामध्ये एवढी प्रगती केली आहे; परंतु आपल्या जीवनामध्ये लहानसा कठीण प्रसंग आला, तरी आपण पराभव मान्य करतो. जीवनात साधना आणि ईश्वराप्रती अखंड श्रद्धा यांच्या बळावर आपले कसे रक्षण होते, हे पांडवांच्या आयुष्यातील….

सातारा येथे १२ डिसेंबर या दिवशी साजरा होणारा ‘नौदलदिन’!

वर्ष १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने अतुलनीय पराक्रम करत पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. त्याचे स्मरण म्हणून सातारा येथे १२ डिसेंबर या दिवशी ‘नौदलदिन’ साजरा करण्यात येणार आहे.

कांदा-बटाटा मालाच्या गोणीचे वजन ५० किलोच रहाणार ! – बाळासाहेब पाटील, पणन आणि सहकार मंत्री

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारामध्ये कांदा आणि बटाटा या मालांचे वजन ५० किलोच ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे पणन आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका बैठकीत दिले आहे.

पंचगंगा नदीत शेकडो मासे मृत्यूमुखी : नेमके कारण अस्पष्ट !

पंचगंगा नदीत बंधार्‍याजवळ शेकडो मासे मृत्यूमुखी पडलेले आढळून आले आहेत. प्रत्येक वर्षी काही मासांच्या कालावधीत अशा प्रकारे मासे मृत्यूमुखी पडलेले आढळून येतात.

खासदार संजय राऊत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर भाजपकडून धरणे आंदोलन !

संजय राऊत यांनी भाजपच्या नावे वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे अन्य नेते यांनी आक्षेप घेत संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदवावा, यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन केले.

मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपीची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश !

अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या या प्रकरणांतील आरोपी क्रिकेट बुकी नरेश गौर यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्र्रीय अन्वेषण विभागाला ८ डिसेंबर २०२१ या दिवशी दिले आहेत.