संपादकीय : श्री महालक्ष्मी देवस्थानचा विकास कधी ?
श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसराचा विकास न होण्यास प्रामुख्याने प्रशासकीय आणि शासकीय पातळीवरील उदासीनताच कारणीभूत !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसराचा विकास न होण्यास प्रामुख्याने प्रशासकीय आणि शासकीय पातळीवरील उदासीनताच कारणीभूत !
‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपिठावर असून अगस्ती ऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे.
मंदिरांचे पावित्र्यता, धर्म-परंपरांचे जतन करण्याचा भाविकांचा निर्धार !
केंद्रीय संचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २७ जानेवारीला श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले.
‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. त्यानुसार कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आरती करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
ढगाळ वातावरण, सूर्यकिरणांची तीव्रता अल्प असणे, वातावरणातील धुलीकण यांमुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात तिसर्या दिवशी सूर्यकिरण केवळ चांदीच्या द्वारापर्यंत पोचल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. हे सूर्यकिरण देवीच्या चरणांपर्यंत पोचले. हे किरण देवीच्या चरणांवरून पुढे जाऊन देवीच्या बाजूला असलेल्या सिंहांपर्यंत पोचून पुढे लुप्त झाले.
हा किरणोत्सव वर्षातून २ वेळा म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन यांमध्ये होतो. उत्तरायणात तो ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारीला, तर दक्षिणायनात तो ९, १० आणि ११ नोव्हेंबरला होतो.