मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन येथील प्रस्तावित कोरोना केंद्राला आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची भेट

कोरोनाबाधितांची अजिबात हेळसांड होऊ नये,याची प्रशासनाने नोंद घ्यावी,अशा सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी केल्या.

ऑनलाईन कार्यक्रम असूनही श्रीरामाची आरती आणि पाळणा ऐकतांना अनेकांची झाली भावजागृती !

केवळ सनातन संस्थेने असा ऑनलाईन कार्यक्रम घेतल्यामुळे श्रीरामाच्या मंदिरात न जाताही अनुभूती घेता आली याविषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिवस पार पडला !

पुस्तके ही सकारात्मक विचार येण्यासाठी मार्गदर्शक असतात. पुस्तके जीवनात अमुलाग्र पालट घडवतात.

विरारमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू

वारंवार घडणार्‍या अशा घटना शासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! गेल्या काही मासांत घडलेल्या अशा घटनांतून काहीही न शिकणार्‍या अन् रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रशासनातील उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे….

जालना येथे मृत कोरोनाबाधिताच्या खात्यातून धर्मांध आरोग्य कर्मचार्‍याने रक्कम पळवली !

मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे धर्मांध ! यातून ‘धर्मांध हे हिंदूंना जिवंतपणीच नव्हे, तर मेल्यानंतरही त्रास देतात’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?

कोरोनाच्या काळात धर्म, अध्यात्म आणि रामचरितमानसचे पठण औषधाप्रमाणे लाभदायक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

पाटलीपुत्र (बिहार) येथे पिकअप व्हॅन पुलावरून गंगानदीत कोसळली !

येथील पीपापूल भागात एक पिकअप व्हॅन पुलावरून थेट गंगानदीत कोसळली. या गाडीमध्ये २० प्रवासी होते. यांतील ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर उर्वरित बेपत्ता आहेत.

कोरोनाच्या संकटात चीनकडून भारताला साहाय्य करण्याची सिद्धता !

चीनने भारताला कितीही साहाय्य करण्याच्या गप्पा मारल्या, तरी त्याच्या साहाय्याचा भारताला किती लाभ होईल, हेही पहाणे महत्त्वाचे आहे. तसेच नंतर चीनकडून ‘आम्ही संकटाच्या काळात भारताला साहाय्य केले’ असे शेखी मिरवण्याचाही प्रयत्न…..

सौदी अरेबियातील शाळेच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश !

इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व करणार्‍या सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामी देशामध्ये रामायण आणि महाभारत शिकवण्याचा निर्णय घेतला जातो; मात्र भारतात शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर निधर्मीवादी थयथयाट….