जनतेने याविषयी कृती करावी, यासाठी राजनाथ सिंह यांनी सरकारी स्तरावरून लोकांना सांगितले पाहिजे आणि त्यांच्याकडून साधना करून घेतली पाहिजे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सस्वर रामचरितमानसचे पठण करणेही वरदान ठरू शकते’, असेही त्यांनी सांगितले. या वेळी लोकगायिका मालिनी अवस्थी यांनी महटले की, सस्वर श्री रामचरितमानसचे अर्थासहित गायन लोकांचे लक्ष नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी पुष्कळ लाभदायक ठरू शकते.
कोरोनाच्या काळात धर्माशी जोडलेले असणे महत्त्वाचे ! – स्वामी अविमुक्तेश्वरानंद![]() द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, कोरोनाच्या काळात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी जोडलेले असणे महत्त्वाचे आहे. लोकांनी शास्त्र आणि वेद यांचे पठण करण्याचा हा योग्य काळ आहे. याचा भरपूर उपयोग करून लोक स्वतःला या महामारीपासून वाचवू शकतात. आपल्या सांस्कृतिक ठेव्याला जाणण्याचाही हा चांगला काळ आहे. |

इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !