मुंबईत आठवडाभरात कोरोनामुळे ९५ नागरिकांचा मृत्यू, तर ४६ सहस्र ५६४ जणांना लागण
दादर येथील भाजीमार्केट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील क्रॉफर्ड मार्केट, भेंडीबाजार आदी ठिकाणी नागरिकांची पूर्वीप्रमाणे प्रचंड गर्दी चालू झाली आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे या गर्दीमध्ये अनेक नागरिक तोंडावरील मास्क खाली करून वावरतांना आढळतात.
‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त भावपूर्ण वातावरणात साजरा झाला ‘कृतज्ञता सोहळा’ !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम !
५.४.२०२१ या दिवशी गुरु (बृहस्पती) ग्रहाचा कुंभ राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !
‘सोमवार, ५.४.२०२१ या दिवशी, म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष नवमी या तिथीला रात्री १२.२५ मिनिटांनी गुरु हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत तेरा मास रहातो. या तेरा मासांच्या मध्यावर असलेल्या दोन मासांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते. मंगळवार, १४.९.२०२१ या दिवशी दुपारी २.३२ मिनिटांनी गुरु ग्रह मकर राशीत वक्री (विरुद्ध दिशेने मार्गक्रमण … Read more
आदित्य डायग्नोस्टिक’कडून कचरा कुंडीत ‘पीपीई किट’ टाकण्याचा प्रकार; महापौरांकडून १ लाख रुपयांचा दंड
‘‘रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या कचराकुंडीत टाकला या संदर्भात ‘आदित्य डायग्नोस्टिक’ला नोटीस बजावण्यात येणार आहे.’’
निवडणुका असणार्या राज्यांत नाही, तर महाकुंभला कोरोनाचा धोका कसा ? – शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती
बंगाल आणि आसाम राज्यांत निवडणुका आहेत; मात्र तेथे संक्रमणाचा कोणताही धोका नाही; मात्र सनातन धर्माच्या सर्वांत मोठे पर्व महाकुंभ मेळ्याला कोरोनाची भीती दाखवून भाविकांना येण्यापासून रोखले जात आहे.
इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणार !
विनामूल्य शिक्षण अधिकार कायद्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन केले पाहिजे; परंतु कोरोनाच्या स्थितीमुळे या वर्षी असे करणे शक्य नाही.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक मंदिर पुढील ७ दिवसांसाठी बंद !
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक मंदिर पुढील ७ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी ‘ऑनलाईन’ दर्शनाचा लाभ घ्यावा,
विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक
राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी येत्या २ दिवसांमध्ये मान्यवरांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
विरोधक वा तज्ञ यांचा दु:स्वास करून नाही, तर प्रत्यक्ष कृतीचे विवेचन कोरोना थांबवायला साहाय्यक ठरेल ! – देवेंद्र फडणवीस
मागील वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरच आहोत. रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजावून सांगण्याची, त्यांच्या साहाय्याला धावून जाण्याची आमची सिद्धता आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, तर सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे.