शांत, प्रेमळ आणि परिपूर्ण सेवा करणारे मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. वसंत मुरकुटे (वय ६५ वर्षे)  !

श्री. मुरकुटेकाकांचा स्वभाव पूर्वीपासूनच फार शांत आहे. त्यांच्या बोलण्यात नेहमी मृदुता आणि नम्रता जाणवते.

डोंबिवली, ठाणे येथील सौ. गायत्री गुरुनाथ कदम यांना रामनाथी आश्रमात जाण्यापूर्वी आणि गेल्यावर आलेल्या अनुभूती

‘आमचे १५.३.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात जाण्याचे नियोजन होते. १४.३.२०२० ला रात्री घरी जेवण झाल्यावर मला चक्कर येत होती आणि त्रास जाणवत होता.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

‘गुरूंचे कार्य पुढे नेणे आणि त्यासाठी कसलाही विचार न करता तळमळीने झोकून देऊन साधना करणे’, हेच गुरूंचे खरे स्मरण आहे.

नेहमी सत्संगात रहावे !

‘व्यवहारात ‘मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत् ।’ म्हणजे ‘परस्त्रीला मातेसमान आणि परधनाला मातीच्या ढेकळासमान मानावे.’