आगरा येथे गोतस्करी रोखण्यासाठी गेलेल्या हिंदु महासभेच्या जिल्हाध्यक्षांवर धर्माधांकडून प्राणघातक आक्रमण !

उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यव्यस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांनाही अशा प्रकारे गोतस्करी होतेच कशी ? पोलीस आंधळे आहेत का ? जी माहिती गोरक्षकांना मिळते ती पोलिसांना का मिळत नाही ? कि ‘पोलीस गोतस्करांकडून हप्ते घेतात’, असे हिंदूंनी समजायचे का ?

तमिळनाडूमध्ये निवडणुकीपूर्वी एकूण ४२८ कोटी रुपयांचा ऐवज जप्त !

मतदारांना मतदानासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून उघडपणे पैसे वाटले जातात, ही जगजाहीर गोष्ट आहे; मात्र या प्रकरणी कधीही कोणत्याही पक्षावर किंवा उमेदवारावर कारवाई झालेली दिसत नाही, हे भारतियांना लज्जास्पद आहे !

अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी

आतापर्यंत देशातील साधू,संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होत होत्या. त्यात हिंदुत्वनिष्ठ मंत्र्यांनाही लक्ष्य करण्याचीही धमकी पहता सहस्रो साधू, संत, महंत आदींचे रक्षण करण्याचे दायित्व केंद्र सरकारने उचलून जिहादी आतंकवादाचा निःपात केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करा !  

१८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने अनुमती देण्यात यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहून केली आहे.

सावंतवाडी तहसील कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारतांना पकडले

महसूल विभागाला महसूल विभागाऐवजी जनतेने (लाच) वसुली विभाग म्हटल्यास चुकीचे ते काय ?

तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर खाडीच्या पात्रातील अतिक्रमणाच्या विरोधातील रेवंडी ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, का ?

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींसमोर पुन्हा सुनावणी झाली :

अंतिम निवाडा येईपर्यंत काँग्रेसच्या फुटीर आमदारांना आमदार या नात्याने कार्य करण्यास न देण्याची मागणी धुडकावली

गोव्यात १६ एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायदा लागू होणार

केंद्राच्या या नवीन मोटर वाहन कायद्याची कार्यवाही प्रारंभी कोरोना महामारी आणि नंतर राज्यातील रस्त्यांची खालावलेली स्थिती यांमुळे पुढे ढकलण्यात आली होती.

गोव्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे

संसर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र

न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले.