लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध सुताराकडून हिंदु महिलेची पैशांसाठी हत्या !

गुलफाम याने रुची अग्रवाल यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी त्याला, ‘पैसे नंतर देते’, असे सांगिल्यावर तो संतप्त झाला आणि त्याने रुची यांच्यावर वार करून त्यांना ठार केले.

फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे !

पुढील काही वर्षांत अशी स्थिती भारतात येण्यापूर्वीच मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी धर्माचरणी शासनकर्ते हवेत !

अभ्यासासाठी लागणारा ‘स्मार्टफोन’ गरिबीमुळे घेऊ शकत नसल्याने इयत्ता १० वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

एकीकडे ‘ऑनलाईन’ शिक्षण देणारे शिक्षण खाते विद्यार्थ्यांच्या मूलभूत अडचणीही सोडवू शकत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागते. सरकारी यंत्रणांसाठी यापेक्षा लज्जास्पद गोष्ट दुसरी कुठली असू शकते.

विशाळगडाच्या समस्येच्या संदर्भात पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांचे आश्‍वासन

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्या यांत लक्ष घालून पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे आश्‍वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले.

समान नागरी कायदा लागू करण्याच्या विरोधात धर्मांध महिलेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

समान नागरी कायदा लागू करण्याविषयी अधिवक्ता अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेला विरोध

भारताकडून कापूस आणि साखर निर्यात करण्याचा पाकचा निर्णय एका दिवसात मागे !

देशातील धर्मांधांकडून आणि भारतविरोधी लोकांनी केलेल्या विरोधानंतर पाक सरकारने भारताकडून साखर आणि कापूस आयात करण्याचा निर्णय एका दिवसात मागे घेतला.

कुंभमेळ्यामध्ये दिवसाला कोरोनाच्या ५० सहस्र चाचण्या करण्याचे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे आदेश

जिल्ह्याच्या सर्व सीमांवर वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कुंभमेळ्याला येणार्‍या सर्व भाविकांचा ७२ घंटे अगोदरचा कोरोनाचा ‘निगेटिव्ह’ अहवाल पडताळणी करूनच त्यांना जिल्ह्याच्या आत प्रवेश दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यानंतर बांगलादेशात आणखी एका मंदिरावर आक्रमण !

अशा घटना रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

८७ टक्के भारतीय उद्योगांचा ‘वर्क फ्रॉम होम’ कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा विचार !- सर्वेक्षणाचा निष्कर्ष

‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत कायमसाठीच चालू ठेवण्याविषयी ८७ टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत आहेत’, असे बीसीजी (बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप) आणि झूम या आस्थापनांनी केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

पँगाँग सरोवराच्या ठिकाणी भारताने कोणताही प्रदेश गमावलेला नाही !- सैन्यदलप्रमुख नरवणे यांची स्पष्टोक्ती

भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर सुरक्षा धोका अन् युद्धाची शक्यता याविषयी सैन्यदलप्रमुख नरवणे म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर आपल्याला आव्हाने आहेत आणि त्यासाठी आम्ही सदैव सिद्ध आहोत.