पाकशी व्यापार करण्यास भारतालाही इच्छा नाही. त्यामुळे पाकचा हा निर्णय म्हणजे सुंठी वाचून खोकला गेल्यासारखेच आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – देशातील धर्मांधांकडून आणि भारतविरोधी लोकांनी केलेल्या विरोधानंतर पाक सरकारने भारताकडून साखर आणि कापूस आयात करण्याचा निर्णय एका दिवसात मागे घेतला. पाकच्या मंत्रीमंडळाने आर्थिक समन्वय समितीने आयातीविषयीचा घेतलेला निर्णय रहित केला आहे.
Cotton and sugar sectors welcome Pakistan’s decision to allow imports from Indiahttps://t.co/WlVxnz2yU8
— The Indian Express (@IndianExpress) March 31, 2021
३० जून २०२१ पासून पाक साखर आणि कापूस भारताकडून आयात करणार होता. वर्ष २०१६ मध्ये पाकने भारतातून साहित्य आयात करण्यावर बंदी घातली होती.
विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !