भारतियांची नैतिकता रसातळाला ?

अमेरिकेत विवाहबाह्य संबंधांना ऊत आल्यावर तेथील सरकारने ‘बॅक टू फॅमिली’, ‘बॅक टू मदरहूड’ यांसारख्या चळवळी चालू केल्या. लोकांना लग्न टिकवण्यासाठी आवाहन केले. असे आवाहन भारतियांना करावे लागू नये, यासाठी विकृत मालिका, चित्रपट यांवर निर्बंध घालण्यासमवेत लोकांना नैतिकता वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

प्रेमळ, शांत स्वभाव आणि दृढ श्रद्धा यांमुळे कोल्हापूर येथील श्रीमती शैलजा शिवराम दीक्षित यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

एकाच वेळी पत्नीने ६१ टक्के आणि त्यांचे दिवंगत पती यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची वैशिष्ट्यपूर्ण घटना !

शिवप्रताप

छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीदेवीच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या भव्य कार्यास हिंदूंचे संघटन करण्या आपण सिद्ध होऊया !

कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी (तालुका खेड) येथे अपघात : दुपारी ३ वाजल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटीहून रत्नागिरीकडे जाणार्‍या रेल्वेच्या देखभाल करणार्‍या गाडीची (मेन्टेनन्स व्हॅनची) मागील चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक अनुमाने ८ घंटे ठप्प झाली होती.

५६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने श्रीविष्णूवर आधारित नृत्यप्रकार करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

कु. अपालाने हा नृत्यप्रकार भावस्थितीत सादर केल्यामुळे आमच्यातही भाव निर्माण होण्यास साहाय्य होऊन आम्हाला होणार्‍या त्रासाकडे आमचे दुर्लक्ष झाले.’

परकीय आक्रमणांपेक्षा धर्मद्वेष्टे झालेले स्वतंत्र भारतातील निधर्मी शासनकर्ते !

मुसलमान, इंग्रज, शक, हूण, कुशाण असे अनेक आक्रमक आले; पण त्यांनी कुणी मंदिरे कह्यात घेण्याचा कायदा केला नाही. इंग्रजांनी तर १५० वर्षांच्या कारकीर्दीत कुठल्याही मंदिराच्या व्यवस्थेत हस्तक्षेप केला नाही.

केंद्र आणि राज्य शासन एकत्र आल्यास कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या भूमीचा वाद सोडवता येईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या जमिनीसाठी केंद्र आणि राज्य शासन वाद करत राहिले, तर हा वाद सोडवणार कोण ? केंद्र आणि राज्य एकत्र येऊन हा वाद सोडवता येईल.

अफझलखान आणि अहंकार यांचा वध !

हे आदिशक्ती, या अहंकाराचा कोथळा काढण्याची शक्ती आम्हास दे ।
शिवछत्रपतींच्या या पराक्रमाच्या लढाऊ वृत्तीला स्मरून ॥
अफझलखान वधाच्या निमित्ताने अहंकराचा वध करण्यासाठी बळ दे आम्हास माते, बळ दे ॥

काबूलमध्ये ५ बॉम्बस्फोटांत ९ जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका पाठोपाठ ५ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ९ जण ठार झाले, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. शहरातील विविध भागांत हे स्फोट झाले.

जलद आनंदप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करा !

‘गुरुकृपायोगानुसार साधना’ म्हणजे व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुयोग्य समन्वय !