पाकमध्ये १३ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीचे धर्मांधांकडून अपहरण, बलात्कार, धर्मांतर आणि विवाह !

पाकमध्ये अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांविषयी मानवाधिकार संघटना, संयुक्त राष्ट्रे मौन का ? ‘सॉलिडॅरिटी अँड पीस मूव्हमेंट’नुसार प्रतिवर्षी सुमारे १ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण, बलात्कार, धर्मांतर आणि नंतर त्यांचा विवाह केला जातो.

कोटी कोटी प्रणाम !

• डिचोली येथील श्री शांतादुर्गादेवीचा ‘नवा सोमवार’ उत्सव !
• कोरगाव (पेडणे) येथील श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव !
• कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज यांची आज पुण्यतिथी !

सौदी अरेबियाकडून ‘मुस्लिम ब्रदरहुड’ संघटनेचा निषेध करण्यास नकार देणारे १०० इमाम आणि मौलवी यांची पदावरून हकालपट्टी

आतंकवादी संघटनांचा निषेध न करणारे सौदी अरेबियात इतके इमाम आणि मौलवी असतील, तर भारतात त्यांची गणतीच करता येणार नाही !

मास्क आणि सामाजिक अंतर यांचे पालन न केल्याने चिलीच्या राष्ट्रपतींना अडीच लाख रुपयांचा दंड

भारतातील राजकीय नेतेही कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे सर्रास उल्लंघन उल्लंघन करत असतांना त्यांना दंड ठोठावण्याचे धाडस कुठलेही प्रशासन करत नाही, हे लक्षात घ्या !

नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे सरकार विसर्जित

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत अचानकपणे संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रीमंडळाची ही शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आली.

हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !

पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे.

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिर परिसरात उत्खननात सापडले १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिर !

इस्लामी आक्रमणाच्या वेळी मंदिर पाडून त्यावर भराव घातल्याची शक्यता !

डिचोली येथील श्री शांतादुर्गादेवीचा ‘नवा सोमवार’ उत्सव

संपूर्ण विश्‍वाला ताप देणार्‍या असुरांचा नाश केल्यानंतर दैत्यांच्या नाशार्थ मारक रूप धारण केलेल्या श्री शांतादुर्गादेवीने गोमंतकात येऊन शांत, तारक रूप धारण केले. तेव्हापासून तिला श्री शांतादुर्गा असे संबोधण्यात येऊ लागले.

धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !

धर्मरक्षणाचे कार्य भगवंत करणारच आहे. जात, संप्रदाय, पक्ष, संघटना यांचा अहं बाजूला ठेवून तुम्ही ‘हिंदु’ या भावनेने संघटित होऊन आपापल्या परीने ते कार्य केल्यास भगवंताच्या कृपेस पात्र व्हाल !