
जीवनातील शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या ८० टक्के समस्यांमागील मूळ कारण ‘आध्यात्मिक’ असते. म्हणजेच समस्येमागील कारण वरकरणी स्थूल किंवा भौतिक वाटत असले, तरी त्यामागे प्रारब्ध, पूर्वजांचा त्रास, वाईट शक्तींचा त्रास इत्यादी अदृश्य स्वरूपातील आध्यात्मिक कारणे असतात. या कारणांवर मात करून जीवनाचे अंतिम ध्येय, म्हणजे आनंद मिळवायचा उपाय एकच व तो म्हणजे ‘साधना’.
‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी दररोज करावयाचे प्रयत्न. ईश्वराचे पृथ्वीवरील चालते बोलते रूप म्हणजे गुरु. गुरूंच्या कृपेशिवाय साधना करून ईश्वरप्राप्ती करणे खूप कठीण असते. याउलट गुरुकृपेच्या माध्यमातूनच ईश्वरप्राप्ती होणे खूप सोपे व शक्य असते. गुरुकृपा लवकर होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’.
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !