कळंबा कारागृहातील पोलीस शिपायाकडून बंदीवानांच्या नातेवाइकांकडे २५ सहस्र रुपयांची मागणी

अशा भ्रष्ट पोलिसांचा भरणा असलेले पोलीसदल कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? आता पोलीसदलातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी या क्षेत्रात ‘स्वच्छता अभियान’ राबवणे आवश्यक !

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी, अभिनेत्री

‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद

मिरजेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप, महिला मोर्चा

‘‘मुलगी शाळेत जात असतांना तिला धमकावून, गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्या प्रकरणी एका संशयितास अटक केली असून इतर आरोपींना अटक झालेली नाही.’’

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या धर्मप्रेमींना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथ भेट !

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या धर्मप्रेमींची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. विजया वेसणेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ‘अलंकारशास्त्र’ आणि ‘गुरुकृपायोग’ हे ग्रंथ भेट दिले.

‘एल्गार परिषदे’चे आयोजक आणि वक्ते यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंद करा ! – अजय सिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

शरजील उस्मानी यांनी भाषण करतांना ‘हिंदु धर्म सडका आहे’, असे उद्गार काढले आहेत. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

गैरव्यवहार केल्याप्रकरणी परभणी येथील ३ पोलीस कर्मचारी निलंबित

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे कर्तव्य पोलिसांवर असतांना अशा विविध गुन्ह्यांत पोलिसांचाच सहभाग असणे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद आहे.

महावितरणमध्ये वीजमीटरचा तुटवडा !

महावितरणमध्ये वीजमीटरचा तुटवडा असणे दुर्दैवी ! वीजमीटरचा तुटवडा कोणत्या कारणामुळे झालेला आहे, हे शोधून त्यावर त्वरित उपाययोजना काढणे अपेक्षित आहे.

पुणे येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवांचा पोलिसांकडे तक्रार अर्ज

येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३० जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापिठातील शरजील उस्मानी याने भारतीय संघराज्य आणि हिंदू यांच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक विधाने केली.

वरवरा राव यांच्या जामीन आवेदनाची सुनावणी उच्च न्यायालयाने राखून ठेवली

कोरेगाव भीमा दंगल आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव यांच्या जामीन आवेदनाची सुनावणी येथील उच्च न्यायालयाने राखून ठेवली आहे. वैद्यकीय पार्श्‍वभूमीवर दिलेल्या आवेदनावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते.