Kolkata Airport Masjid : कोलकाता विमानतळावरील ‘बांकरा मशिदी’चे स्थलांतर होणार
तसेच विमानतळाच्या जवळील एक मंदिरही विमानतळाच्या सुधारणा योजनेचा भाग म्हणून स्थलांतरित केले जाणार आहे. विमानतळ अधिकार्यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे.
तसेच विमानतळाच्या जवळील एक मंदिरही विमानतळाच्या सुधारणा योजनेचा भाग म्हणून स्थलांतरित केले जाणार आहे. विमानतळ अधिकार्यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे.
यावरून तृणमूल काँग्रेस हा गुंड आणि राष्ट्रघातकी लोकांचा भरणा असलेला पक्ष असल्याचे पुनःपुन्हा सिद्ध होत आहे. सरकार आता तरी अशा पक्षावर बंदी घालणार का ?
जर असा दिवस आला की, आम्ही येथे (सत्तेत) नसू आणि जर एखादा विशिष्ट समुदाय (मुसलमान) एकवटला अन् त्यांनी तुम्हाला वेढा घातला, तर त्यांना तुम्हाला संपवायला केवळ एक क्षण लागेल.’
‘तृणमूल काँग्रेस म्हणजे घोटाळे’, असे समीकरणच झाले आहे. असा पक्ष बंगालमध्ये १५ वर्षे सत्तेत रहाणे, हे व्यवस्थेचे अपयशच नव्हे का ?
तृणमूल काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचाराचे एकेक प्रकरण आता उघड होत आहे. त्यामुळे सरकारने अशा भ्रष्टाचार्यांना कारागृहात टाकून त्यांच्या राजकीय पक्षावर बंदी घातली पाहिजे !
अशा घटना घडायला बारुईपूर भारतात आहे कि बांगलादेशात ? अशा घटना यापुढे घडता कामा नयेत, अशी शुभेंदु अधिकारी सरकारची धर्मांधांच्या मनात धडकी भरली पाहिजे !
अशा समाजघातकी पक्षावर केंद्र सरकार बंदी का घालत नाही ?
बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पक्षाचे नेते पक्षातील त्रुटींवर बोट ठेवून त्यागपत्र देत आहेत. हेच त्यांनी आधी का नाही केले ? यातून त्यांची तत्त्वहीनता दिसून येते !
गुंड, जिहादी, समाजघातकी आदींचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेसवर सरकार बंदी का घालत नाही ?
तृणमूल काँग्रेसच्या अशा गुन्हेगारांना तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठीशी घातले का ?, याचीही चौकशी होऊन त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे !