संतश्री पू. आसारामजी बापू यांना उपचारासाठी उच्च न्यायालयाकडून १७ दिवसांचा पॅरोल संमत
कथित बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पू. आसारामजी बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाने १७ दिवसांचा पॅरोल संमत केला आहे.
कथित बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पू. आसारामजी बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाने १७ दिवसांचा पॅरोल संमत केला आहे.
२४ वर्षांनंतर मिळणार न्याय, हा न्याय नव्हे, तर अन्यायच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
हिंदूंच्या रक्षणासाठी कायदे करणे आवश्यक आहे तितकेच त्याची कठोरपणे कार्यवाही करणेही आवश्यक आहे.
जप्त झालेले अमली पदार्थ इतके आहे, तर न जप्त झालेले किती असू शकेल ? हे अमली पदार्थ भारतात येतेच कसे ?
अजमेर दर्ग्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली असून आता यावर २० डिसेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.
समरावता गावात तणाव निर्माण झाला आहे. गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘विशेष कृती दला’ला गावात पाचारण करण्यात आले आहे.
सातत्याने अशी विधाने करण्याचे रझा यांचे धाडस होतेच कसे ? सरकारचा वचक नसल्याचेच हे दर्शक आहे का ?, असा प्रश्न उपस्थित होतो !
आम्ही पुढील ५० ते ६० वर्षांच्या भविष्यासाठी कार्यक्रमांची रूपरेषा सिद्ध केली आहे. सरकारने यासाठी ३० सहस्र कोटी रुपयांचा निधीही घोषित केला आहे.
पाली येथे एका मंदिराचे महंत सुरेश गिरीजी महाराज (वय ६० वर्षे) यांच्यावर नागा साधूच्या वेशात आलेल्या भवानी शंकर नावाच्या तरुणाने प्राणघातक आक्रमण केले. ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी पावणेसह वाजण्याच्या सुमारास घडली.
गोतस्करांचे पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस होते, यातून त्यांची किती सिद्धता असते, हे लक्षात येते. अशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !