Budgam Terrorist Attack : बडगाम (जम्मू-काश्मीर) : आतंकवादी आक्रमणात २ कामगार घायाळ !
जोपर्यंत ‘जिहाद’चा निर्माता पाकिस्तानचा नायनाट केला जात नाही, तोपर्यंत जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणे कदापि शक्यच नाही, हे लक्षात घेतले पाहिजे !
जोपर्यंत ‘जिहाद’चा निर्माता पाकिस्तानचा नायनाट केला जात नाही, तोपर्यंत जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणे कदापि शक्यच नाही, हे लक्षात घेतले पाहिजे !
जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद निपटण्यासाठी सैन्यदलाने ‘इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा’ यानुसार कृती करणे अपेक्षित आहे ! काश्मीरमधील जिहादी आतंकवाद का नष्ट होत नाही, हेच यातून स्पष्ट होते !
मागच्या वर्षांपासून आतंकवाद्यांशी लढतांना वीरगतीला प्राप्त होणारा फँटम हा दुसरा श्वान आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये लॅब्राडोर जातीची मादी श्वान ‘केंट’ हिचा राजौरी जिल्ह्यात चकमकीत मृत्यू झाला होता.
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
जम्मू-काश्मीरला अस्थिर करण्यासाठी जिहाद्यांचे प्रयत्न सातत्याने चालू असून हे रोखण्यासाठी जिहाद्यांची निर्मिती करणार्या पाकिस्तानचा नायनाट करण्यासमवेत त्यांच्या विचारसरणीला देशातून कायमचे हद्दपार केले पाहिजे !
जोपर्यंत आतंकवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा नवनवीन आतंकवादी संघटना निर्माण होत रहातील, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे अणि आता पाकिस्तानलाच संपवण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे !
जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यावर लगेचच हे आक्रमण होते, याचा अर्थ ‘काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने कोणतीही व्यवस्था आम्ही चालू देणार नाही’, असेच आतंकवाद्यांना दाखवून द्यायचे आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी त्यांचे वडील फारुक अब्दुल्ला आणि आजोबा शेख अब्दुल्ला यांच्याप्रमाणेच काश्मिरी हिंदूंकडे पाठ फिरवली आहे. आम्ही यापुढे गप्प बसणार नाही.
उपमुख्यमंत्री म्हणून सुरेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला कुटुंबियांना विचारूनच काश्मीरमधून कलम ३७० हटवले होते, असा दावा अवामी इत्तेहाद पक्षाचे प्रमुख खासदार इंजिनिअर राशिद यांनी गंभीर केला.