Jammu Increased Terror Attacks : जम्मूत आतंकवादी कारवायांत वाढ : वर्षभरात ४५ ठार !
सरकार या आतंकवादाचा बीमोड कसा आणि कधी करणार आहे ?
सरकार या आतंकवादाचा बीमोड कसा आणि कधी करणार आहे ?
या प्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्यानंतरही तेथील मुसलमानांनी निवडून दिलेले आमदार देशद्रोही मानसिकतेतूनच वागत आहेत, हेच या घटनेतून उघड झाले आहे
असे कितीही प्रयत्न केले, तरी कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही, हे लक्षात ठेवायला हवे. कलम ३७० आणू पहाणारे कोणत्या मनोवृत्तीचे आहेत आणि त्यांना निवडून सत्तेवर बसवणारी काश्मीरमधील मुसलमान जनतेची काय मानसिकता आहे, हेही भारतियांनी लक्षात ठेवले पाहिजे !
केवळ घरे भुईसपाट करून उपयोग नाही, तर अशा देशद्रोह्यांना जलद गती न्यायालयात खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे, तरच काश्मीरमधील जिहादी आतंकवाद लवकर नष्ट होईल !
कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही, हे ठाऊक असतांनाही जाणीवपूर्वक विधानसभेत गदारोळ करून वेळ वाया घालवणार्यांकडून याचा खर्च वसूल केला पाहिजे !
राज्यात आतंकवाद्यांची आक्रमणे वाढतच आहेत. यातून आता पुढील टप्प्याची कारवाई अपेक्षित असून भारतीय सैन्याने आतंकवाद्यांचे पाकव्याप्त काश्मिरातील सर्व अड्डे नष्ट करण्याची मोहीम हाती घ्यावी !
जोपर्यंत ‘जिहाद’चा निर्माता पाकिस्तानचा नायनाट केला जात नाही, तोपर्यंत जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणे कदापि शक्यच नाही, हे लक्षात घेतले पाहिजे !