पहुर (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार !
कोरोनाने देशात थैमान घातले असतांना आपत्काळातही वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्या !
कोरोनाने देशात थैमान घातले असतांना आपत्काळातही वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्या !
अनेक मोहल्ल्यांत पोलीस धर्मांध आरोपीला पकडण्यास गेल्यास त्यांच्यावर आक्रमणे होतात. याविषयी देशातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी तोंड उघडत नाहीत !
होळीच्या दिवशी हिंदु मुले होळी खेळत असतांना त्यांच्या रंगाचा एक थेंब एका धर्मांधाच्या अंगावर पडला. त्याचा राग धरून धर्मांधांनी छतावरून हिंदूंवर दगडफेक केली.
नियमांचे पालन न करता उलट पोलिसांवर प्राणघातक आक्रमणे करणार्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! भारतभरातील पोलीस धर्मांधांच्या हातून मार खातात. या पोलिसांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही, असे समजायचे का ?
येथील विल्लोचियान मोहल्ल्यामध्ये गोहत्येतील आरोपी अनीस उपाख्य साजन याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अनीस आणि त्याचे साथीदार यांनी दगडफेक केली.
नियमांचे पालन करण्याऐवजी त्यांचा अशा प्रकारे विरोध करणार्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार झाले आहेत, हे लक्षात येते ! असे विद्यार्थी कधीतरी देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील का ?
सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता यांचा ठेका केवळ हिंदूंनी घ्यायचा आणि अन्य धर्मियांनी हिंदूंवर आक्रमणे करायची, हेच भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना अपेक्षित आहे का ?
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सैरया भागामध्ये होळीच्या दिवशी मुसलमान व्यक्तीवर रंग उडल्याने झालेल्या वादातून धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात काही हिंदू घायाळ झाले. पोलिसांनी अजीम आणि आसिम यांना अटक केली आहे.
काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसींची गुंडगिरी ! असा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?
औरंगाबादवर एम्.आय.एम्.च्या धर्मांधांचे प्रेम आणि संभाजीनगर नामांतराला किती टोकाचा विरोध आहे, हे एस्.टी. बसवर केलेल्या दगडफेकीवरून दिसून येते.